दुसर्‍या दिवशीचे विधीमंडळाचे कामकाज विलंबाने मिळत असल्‍याची विरोधी पक्षनेत्‍यांची तक्रार !

अधिवेशनाच्‍या दुसर्‍या दिवसाचे कामकाज रात्री १२ वाजता मिळते. एवढ्या विलंबाने विषय कळल्‍यानंतर त्‍याची माहिती घेण्‍यासाठी एवढ्या रात्री कुणाला उठवायचे ? कामकाज रात्री १० वाजेपर्यंत मिळाल्‍यास त्‍यावरील उत्तरे घेता येतील, अशा शब्‍दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहितीच्‍या सूत्राखाली…

विरोधी पक्षाच्‍या आमदारांमध्‍ये ‘देशद्रोही’ कोण आहे ? यावर मुख्‍यमंत्र्यांनी खुलासा करावा ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

विरोधी आमदारांमध्‍ये ‘देशद्रोही’ कोण आहे ? यावर मुख्‍यमंत्र्यांनी खुलासा करावा. मुख्‍यमंत्र्यांनी ज्‍या प्रकारची विधाने केली, त्‍यातून हे राज्‍य सरकार खरोखरच ‘महाराष्‍ट्रविरोधी’ वाटू लागले आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्‍हटले.

सरफराज मेमन नावाचा धोकादायक आतंकवादी मुंबईत !

तालिबानचा सदस्य असल्याचे सांगणार्‍या एका व्यक्तीने मुंबईत आक्रमण करण्याची धमकी दिली होती. तालिबानचा नेता सिराजुद्दीन हक्कानी याच्या आदेशाने तो हे करत असल्याचे त्याने सांगितले होते.

सरकारने हिंदूंच्या संयमाचा अंत न पहाता ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ विरोधात कायदा करावा ! – माजी आमदार संदीप नाईक

लव्ह जिहाद विरोधात आजचा हा जनजागरण मोर्चा आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींवर धर्मांतरासाठी अत्याचार केले जातात. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने धर्मांतर बंदी कायदा लवकर करावा.

जिहादींवर आर्थिक बहिष्कार टाका ! – काजल हिंदुस्थानी

सकल हिंदु समाजच्या वतीने लव्ह जिहाद आणि लँड (भूमी) जिहाद यांच्या विरोधात वाशी येथे ‘विराट जनआक्रोश मोर्च्या’चे २६ फेब्रुवारी या दिवशी आयोजन करण्यात आले होते.

शिवसेना पक्षचिन्ह आणि कायदा-सुव्यवस्था विषयांवरून अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे !

खासदार संजय राऊत यांना ठार मारण्याची सुपारी देण्याचा विषय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पोलीस चौकीत मारहाण आणि त्यात त्याचा मृत्यू, तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.

आज ‘लव्ह जिहाद आणि लँड जिहाद मुक्त’ नवी मुंबईसाठी हिंदु समाजाचा जनआक्रोश मोर्चा !

देशात वाढता लव्ह जिहाद आणि लँड (भूमी) जिहाद यांच्या विरोधात सकल हिंदु समाज यांच्या वतीने वाशी येथे भव्य जनआक्रोश मोर्च्याचे २६ फेब्रुवारी या दिवशी आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ करण्यास केंद्राची अनुमती !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वर्ष १९८७ मध्ये औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करत ते रूढ केले होते. शिवसेना आणि भाजप युती सरकारने त्याला मान्यता दिली होती. या प्रकरणी अनेक याचिका प्रविष्ट झाल्या होत्या.

केवळ ४ शैक्षणिक संस्थांवर गुन्हे नोंद, वसुलीचे काम चालूच !

केंद्रशासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या शिष्यवृत्ती लाटून १ सहस्र ८२६ कोटी रुपयांचा घोटाळा वर्ष २०१७ मध्ये उघड झाला. याच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथक नियुक्त करण्यात आले.

गड-दुर्गांची दुरवस्था रोखण्यासाठी दुर्गप्रेमींनी एकत्र यावे  ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे रक्षण व्हावे, संवर्धन व्हावे, गड-  दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे आणि यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.