मुंबईतील प्रसिद्ध ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या वास्तूच्या भिंतींना तडे !
या वास्तूच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या वेळी हा प्रकार समोर आला.
या वास्तूच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या वेळी हा प्रकार समोर आला.
खासदार संजय राऊत यांना विधीमंडळाने दिलेल्या विशेषाधिकार भंगाच्या नोटिशीवर स्पष्टीकरण देण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी घोषणा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी ९ मार्च या दिवशी विधान परिषदेत केली.
राज्यात भेसळयुक्त दूध पडताळण्यासाठी असलेल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागासाठी ३५० पदे संमत आहेत; मात्र १८८ जागा रिक्त आहेत. भेसळयुक्त पदार्थांचे नमुने पडताळण्यासाठी राज्यात केवळ ११ प्रयोगशाळा आहेत, अशी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची दूरवस्था सांगणारी माहिती या विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली.
देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचे संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आता स्त्रियांनी राजकारणातही यायला हवे.
नाशिक विभागाने केलेले लाचखोरीसाठीचे प्रयत्न सर्वत्र झाल्यास देश लवकरच भ्रष्टाचारमुक्त होईल !
शिंदे-फडणवीस सरकारने या लोककलांना राजाश्रय मिळवून दिला, तर खर्या अर्थाने लोककलावंतांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारतीय नौदलाच्या ‘स्वदेशी ध्रुव’ हे हेलिकॉप्टर मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले. त्यात तांत्रिक बिघाड झाला होता. या हेलिकॉप्टरमधील तिघा जणांना नौदलाच्या गस्ती जहाजाने वाचवले.
मागील आठवडाभरात बनावट संदेश पाठवून मुंबईतील विविध खासगी अधिकोषांतील (बँकांतील) ४० जणांच्या खात्यांमधून लाखो रुपये लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील ‘एम्.आय.एम्’च्या उपोषणात औरंगजेबाचे फलक, तसेच आक्षेपार्ह वक्तव्यांद्वारे उदात्तीकरण !
देवस्थानच्या भूमी विकण्याचे मोठे ‘रॅकेट’ राज्यात कार्यरत असून याची व्याप्ती मोठी आहे. काही सरकारी अधिकार्यांनीच देवस्थानच्या भूमी हस्तांतरित करण्याचे आदेश दिले असल्याचे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे.