देहली येथे घरी पूजा करतांना घंटी आणि शंख वाजवल्याने शेजारील धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाला ठार मारण्याची धमकी !
अल्पसंख्यांकांच्या लोकसंख्येत वाढ झाल्यावर बहुसंख्य हिंदूंच्या संदर्भात जे घडत आले आहे, तेच या घटनेतही झाले, हे लक्षात घ्या !
अल्पसंख्यांकांच्या लोकसंख्येत वाढ झाल्यावर बहुसंख्य हिंदूंच्या संदर्भात जे घडत आले आहे, तेच या घटनेतही झाले, हे लक्षात घ्या !
गेल्या ४ दशकांत याकडे लक्ष न देणार्या भारतातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद ! आता तरी सरकार बांगलादेशातील हिंदूंसाठी काही करणार का ? असा प्रश्न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !
जाणीवपूर्वक स्वतःहून कुराणाचा अवमान करून त्याचे खापर हिंदूंवर फोडले !
जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत, तेथेही ते सुरक्षित रहाण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र करण्याला पर्याय नाही !
राजस्थानच्या मालपुरातील मुसलमानबहुल भागात रहाणार्या हिंदु कुटुंबांनी धर्मांधांच्या दहशतीमुळे त्यांची घरे आणि दुकाने यांच्या बाहेर ‘आम्ही हतबल असल्याने कुटुंबासह पलायन करावे लागत आहे’ अशी भित्तीपत्रके लावली आहेत.
देशातील हिंदू अल्पसंख्य होण्यापूर्वी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करून येथे समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतरविरोधी कायदा आदी राष्ट्रहिताचे कायदे भाजप सरकारने करावेत, असेच हिंदूंना वाटते !
भारतात बांगलादेशी, रोहिंग्या आणि पाकिस्तानी घुसखोर यांना आधार कार्ड, पॅन कार्ड सहज उपलब्ध होते; मात्र इस्लामी राष्ट्रांतून भारतात आलेले शीख आणि हिंदू यांना नागरिकत्व कायद्यात सुधारणा होऊनही नागरिकत्व न मिळणे, हे सरकारी यंत्रणांसाठी लज्जास्पद !
तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर लक्षावधी अफगाणी नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. तसेच अल्पसंख्य हिंदु आणि शीख समाजातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालिबानसाठी शीख हे ‘काफीर’ आहेत. त्यामुळे त्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवणे हा आत्मघात होय !
भगवे झेंडे हातात धरून ‘जय श्रीराम’ आणि ‘हर हर महादेव’च्या दिल्या घोषणा !