ही स्थिती पालटण्यासाठीच हिंदु राष्ट्र हवे !

फलक प्रसिद्धीकरता

राजस्थानच्या मालपुरातील मुसलमानबहुल भागात रहाणार्‍या हिंदु कुटुंबांनी धर्मांधांच्या दहशतीमुळे त्यांची घरे आणि दुकाने यांच्या बाहेर ‘आम्ही हतबल असल्याने कुटुंबासह पलायन करावे लागत आहे’ अशी भित्तीपत्रके लावली आहेत.