कर्नाटकमध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात श्रीराम सेनेकडून हनुमान चालिसाचे पठण
१ सहस्र मंदिरांवरील भोंग्यांवरून पहाटे ५ वाजता लावली हनुमान चालिसा !
१ सहस्र मंदिरांवरील भोंग्यांवरून पहाटे ५ वाजता लावली हनुमान चालिसा !
महानगरपालिकेच्या सर्वेक्षणात सद्यस्थितीत शहरातील ५०३ धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. ‘अशा अनधिकृत धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना अनुमती कशी द्यायची ?’, असा प्रश्न उपस्थित झाला
सर्वोेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे शहरातील अंदाजित ४५० मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर हनुमान चालिसा म्हणत आंदोलन करू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांना निवेदनाद्वारे दिली आहे.
जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना ध्वनीक्षेपकाच्या अनुमतीसाठी आवाहन करण्यात आलेले आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत जिल्ह्यात कुठेही ध्वनीक्षेपकाचा वापर होत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या कालावधीत कोणत्याही धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक, राजकीय कार्यक्रमास अनुमती नाही
मशिदींवरील अनधिकृत ध्वनीवर्धक उतरवण्यासाठी मनसेच्या आंदोलनानंतर येथील ४९५ मधील २९१ मशिदींनी अनुमतीसाठी अर्ज केलेला नाही. २०४ मशिदींनीच ध्वनीवर्धक वापरण्याच्या अनुमतीसाठी अर्ज केले आहेत.
जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर १ सहस्र ३१८ भोंगे लावण्यात आले आहेत; मात्र सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंगे अनधिकृत आहेत. केवळ अकोट येथील देवी मंदिरावरील भोंग्याची एकच अनुमती यापूर्वी घेण्यात आली आहे.
जनतेला असे वाटत नसल्याने तिला पुनःपुन्हा न्यायालयात जावे लागत आहे, याचा विचार मौलाना (इस्लामी विद्वान) का करत नाहीत ?
सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ध्वनीक्षेपक लावल्यास त्यासाठीही शासनाने आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे; मात्र यांचे उल्लंघन करणार्यांवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.
एका मुसलमानाला आवरू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांचा बंदोबस्त कसा करणार ?
केवळ एक एक तालुक्यात नव्हे, तर संपूर्ण देशभरात असा निर्णय होणे अपेक्षित आहे ! सकाळच्या वेळेत भोंग्याविना अजान होत असेल, तर दिवसभरात भोंग्याविना अजान करण्यात कोणती अडचण आहे ?