९० ते ९२ टक्के ठिकाणी मुंबईत सकाळची अजान झाली नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
मुंबईतील ही घटना म्हणजे हिंदूंचे एकप्रकारे यशच म्हणावे लागेल. हिंदू संघटित झाल्यास काय होऊ शकते, हे मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर सर्वांनाच उघड झाले. हा संघटितपणा हिंदूंनी तसाच ठेवून हिंदु धर्मावरील सर्वच आघात परतवून लावायला हवेत !