लोकसभेत गोंधळ घालणारे ३३, तर राज्यसभेतील ४५ खासदार निलंबित !
लोकसभा आणि राज्यसभा येथे गोंधळ घालणार्या विरोधी पक्षाच्या ७८ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत ३३, तर राज्यसभेतील ४५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
लोकसभा आणि राज्यसभा येथे गोंधळ घालणार्या विरोधी पक्षाच्या ७८ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत ३३, तर राज्यसभेतील ४५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
नक्षलवादाची चळवळ अशाच प्रकारच्या उद्देशाने सशस्त्र झाली, हे देशाला ठाऊक आहे. सरोदे अशांचे समर्थन करत आहेत, हेच यातून लक्षात येते !
खलिस्तानी आतंकवादी पन्नूची घोषणा ! त्याच्यावर कारवाई होण्यासाठी भारतानेही अमेरिकेवर दबाव आणणे आवश्यक आहे !
लोकसभेतील घटनेनंतर तात्काळ येथील विधीमंडळाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. यासंबंधी सुरक्षारक्षकांना तात्काळ चोख सुरक्षा पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या नियमाचे उल्लंघन करणार्यांना ६ मास कारावास किंवा ५ सहस्र रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
लोकशाहीचे मंदिर असलेल्या लोकसभेमध्ये भ्रष्टाचार होणे, हे व्यवस्था आणि सर्वपक्षीय शासनकर्ते यांना लज्जास्पद !
लोकसभा आणि ५ राज्यांतील विधानसभा प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशातील ४५ प्रांतांतील वरिष्ठ पदाधिकारी गुजरात राज्यातील भूज शहरात ३ दिवसांसाठी एकत्र येत आहेत.
‘‘डबल इंजिन’ सरकारमुळे गोव्याचा जलद गतीने विकास होत आहे. गोव्यातील जनतेने भाजप करत असलेला विकास पाहिला आहे आणि यामुळे गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार आहे.’’
लोकसभेत जर प्रश्न विचारण्यासाठीही पैसे घेतले जात असतील, तर तसे करणार्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायलाच हवी. अशांना जर शिक्षा झाली, तरच ज्याला आपण ‘लोकशाहीचे मंदिर’ म्हणतो, त्या संसदेची विश्वासार्हता टिकून राहील !
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील सर्व राजकीय पक्षांशी बैठक घेतल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला भाजप, काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्ड या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.