हिंदुस्थानातील कोणत्याही चळवळीस यश न येण्यामागील कारण !

‘राष्ट्र सिद्ध नसल्यास ते करण्याचे काम पुढार्‍याचे आहे; किंबहुना पुढार्‍याचे ते कर्तव्यच होय; कारण सर्व राष्ट्र सिद्ध असल्यास मग पुढार्‍यांचीही आवश्यकता नाही. हिंदुस्थानातील कोणत्याही चळवळीस यश न येण्याची जी कारणे आहेत, त्यामध्ये आमच्या राजकीय पुढार्‍यांचे वर्तन हे एक जबरदस्त कारण आहे.’ (लोकमान्य टिळक यांनी सांगितलेले वरील कारण आजही तंतोतंत लागू पडते. – संपादक)

– लोकमान्य टिळक (साभार : मासिक ‘प्रसाद’, १९६३)