कु. स्वरूप दिलीप पाटील याला १२ वीच्या परीक्षेत ८१ टक्के गुण !
आपल्या यशाविषयी कु. स्वरूप म्हणाला, ‘‘अभ्यास करतांना नियमित खोलीची शद्धी करून प्रार्थना करून अभ्यासास प्रारंभ करत असे.
आपल्या यशाविषयी कु. स्वरूप म्हणाला, ‘‘अभ्यास करतांना नियमित खोलीची शद्धी करून प्रार्थना करून अभ्यासास प्रारंभ करत असे.
मंदिराच्या परिसरात सात्त्विकता टिकवणे हे भाविकांचेही कर्तव्य आहे, हे समजण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे यातून अधोरेखित
होते ! मंडपाच्या छतावर बाटल्या नेऊन कुणी टाकल्या याचा शोध घेऊन त्यांना शासन करायला हवे !
मोदी सरकारने गेल्या ८ वर्षांत जनतेने दाखवलेल्या विश्वासाला समर्पक कामगिरी करत गरीब आणि युवक यांना केंद्रबिंदू मानून विशेष कामगिरी केली, असे ते म्हणाले.
‘‘शिवराज्याभिषेकदिनाचे कार्यक्रम ! पानवखिंड पूजन, मुंडाद्वार येथे ध्वजारोहण आणि गडपूजन, वृक्षारोपण, तसेच सायंकाळी मान्यवरांचे व्याख्यान होईल.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आजपर्यंत केवळ धर्म-जात यांच्या आधारावरच राजकारण केले. नेहमीच अल्पसंख्याकांना चुचकारण्याचे काम केले. आता हिंदू जागृत होत असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पितळ उघडे पडत असल्याने जितेंद्र आव्हाड सारख्यांना पोटशूळ होऊन ते अशी वक्तव्ये करत आहेत, हे जनता ओळखून आहे !
वाहनकोंडीसाठी थेट सर्वसामान्य माणसावर हात उचलणे, हा पोलिसांचा उद्दामपणा झाला. परिस्थिती समजून न घेता पोलीस जनतेशी अशा प्रकारे अरेरावी करत असतील, तर पोलिसांचा जनतेला कधीतरी आधार वाटेल का ?
कोल्हापूर येथे विविध पत्रकारांना युवा ‘पत्रकार संघाचा पत्रकार’ आदर्श राज्यस्तरीय पुरस्कार २९ मे या दिवशी देण्यात आला.
देशभरातील अनेक ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये जाणीवपूर्वक हिंदु विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांना शिक्षा देण्याचे प्रकार होतात. त्यांना बायबल शिकण्याची सक्ती केली जाते. या शाळा केंद्र सरकारच्या अंतर्गत येत असल्याने त्या राज्यशासनास जुमानत नाहीत.
येथील श्री महालक्ष्मी मंदिर हे भारतातील ५१ शक्तीपिठांपैकी एक प्रमुख पीठ आहे. केंद्रशासनाच्या वतीने अशी मोठी मंदिरे आणि त्यांना भेट देणारे भाविक यांच्यासाठी प्रसाद योजना चालू करण्यात आली आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या १४ ते १७ मे या कालावधीत विशाळगड ते पन्हाळगड (मार्गे) पावनखिंड या होत असलेल्या गडकोट मोहिमेसाठी धारकरी सकाळी सांगलीतून विशाळगडाकडे रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका साहाय्यक आयुक्त श्री. नितीन शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला.