इस्रायलकडून गाझा पट्टीवर बॉम्बवर्षाव चालूच

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी, ‘या संघर्षासाठी इस्रायलवर आक्रमण करणारे उत्तरदायी आहेत. अजूनही हे ऑपरेशन संपले नाही आणि जोपर्यंत याची आवश्यकता भासत रहाणार, तोपर्यंत ऑपरेशन चालूच रहाणार आहे’, असे  म्हटले आहे.

श्रीनगरमध्ये इस्रायलच्या विरोधात आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या २० जणांना अटक

काश्मीरमधील धर्मांध त्यांच्या धर्मबांधवांसाठी काश्मीरमध्ये आंदोलन करतात, तर भारतातील हिंदू इस्लामी देशांतील हिंदूंसाठी सोडाच, भारतातील पीडित हिंदूंसाठीही काही करत नाहीत, हे लक्षात घ्या !

इस्रायलने आतंकवादी संघटना ‘हमास’च्या वरिष्ठ नेत्याचे घर केले उद्ध्वस्त !

इस्रायल आतंकवाद्याचे घर उद्ध्वस्त करून त्याच्यावर कशी दहशत निर्माण करतो, याचे हे उदाहरण होय !

इस्रायलच्या विरोधात ५७ इस्लामी देशांच्या ओआयसी संघटनेची १६ मेला बैठक

हिंदूंनो, मुसलमानबहुल पॅलेस्टाईनच्या साहाय्यासाठी ५७ इस्लामी राष्टे्र धावून येतात, याउलट संकटकाळी तुमच्या साहाय्याला धावून येण्यासाठी जगात एकही हिंदु राष्ट्र नाही, हे जाणा आणि आता तरी जात, पद, पक्ष आदी बाजूला ठेवून हिंदु म्हणून संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

इस्रायलकडून गाझा सीमेवर सैन्य तैनात

इस्रायलने गाझापट्टीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले असून चहुबाजूने आक्रमण करण्याची सिद्धता चालू केली आहे. इस्रायली सैन्याने त्याचे रणगाडे तैनात केले असून पॅलेस्टाईनच्या भागांत गोळीबार चालू आहे.

(म्हणे) ‘इस्रायलला धडा शिकवण्याची आवश्यकता !’ – तुर्कस्तानचे रशियाकडे मतप्रदर्शन

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षात प्रथम आक्रमण कोणी केले, हे तुर्कस्तान लपवून का ठेवतो ? इस्रायल तुर्कस्तानसारख्या इस्लामी राष्ट्रांना पुरून उरला आहे, हा इतिहास आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

शत्रू शांत होत नाही, तोपर्यंत आक्रमण थांबणार नाही ! – इस्रायल

भारत सरकारनेही भारतावर आक्रमण करणार्‍या पाकमधील जिहाद्यांना इस्रायलप्रमाणे चेतावणी देऊन त्याप्रमाणे धडक कृती करणे अपेक्षित !

पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर १३० क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण

इस्रायलमधील २८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, यात केरळमधील एका भारतीय महिलेचाही समावेश आहे.

इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या आक्रमणात २० पॅलेस्टिनी नागरिक ठार

शत्रूराष्ट्राच्या आक्रमणाला तात्काळ प्रत्युत्तर कसे द्यायचे, हे भारत इस्रायलकडून शिकेल का ?

भारततील कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी इस्रायलमधील ज्यूंकडून प्रार्थना आणि ‘ॐ नमः शिवाय’चा जप !

स्थूल रूपाने अनेक जण नेहमीच साहाय्य करत असतात; मात्र इस्रायलमधील ज्यू धर्मियांनी अशा प्रकारे जप आणि प्रार्थना करून केलेले साहाय्य अनमोल आहे ! यातून तेच भारतियांचे, हिंदूंचे खरे मित्र आहेत, हे स्पष्ट होते !