कुरापती नव्हे युद्धच !
चीनची विस्तारवादाची भूक आसुरी आहे. चीनची सीमा तब्बल १४ देशांना लागून आहे. या ‘ड्रॅगन’ने भारताचा मोठा भूभाग आधीच गिळंकृत केला असून त्याला आता अरुणाचल प्रदेशही हवा आहे. त्यामुळे चीनला व्यापार, राजकारण, संरक्षण आधी सर्वच पातळ्यांवर धडा शिकवून नामोहरम करावे लागेल.