उदयनिधी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी कल्याण येथे उपोषण !
हिंदुबहुल देशात अशी मागणी का करावी लागते ?
हिंदुबहुल देशात अशी मागणी का करावी लागते ?
राज्य सरकार आणि मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात ९ सप्टेंबर या दिवशी झालेली चर्चेची तिसरी फेरी निष्फळ ठरली. यामुळे जरांगे यांनी आपले उपोषण अव्याहत चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
मनोज जरांगे म्हणाले की, सरकारसाठी आम्ही एक पाऊल मागे आलो. रात्रीच निरोप येणार होता; मात्र अजून सरकारचा निरोप आला नाही. आज आम्ही सरकारच्या निरोपाची वाट पहात आहे. सरकारचा निरोप येईपर्यंत नाव घोषित करणार नाही.
जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार आणि दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्याचे दायित्व अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्यावर देण्यात आले आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजाला विदर्भाप्रमाणे कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षण द्या, यासह इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे गेल्या ८ दिवसांपासून चालू असलेल्या बेमुदत उपोषणावर तोडगा काढण्यात सरकारला ५ सप्टेंबर या दिवशी अपयश आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या निर्णयाचा परिणाम !
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ‘‘आज मराठा समाजाची अवस्था वाईट आहे. जे लोक मराठा समाजाचे राजकारण करतात. त्यांनी इतके वर्ष आरक्षण का दिले नाही
मनोज जरांगे म्हणाले की, विनाकारण केवळ बैठकांचे दरवाजे खुले आणि चर्चेचे गुर्हाळ हे आता आरक्षणासाठी लढणार्या पिढीला अपेक्षित नाही. सरकारने काही सकारात्मक निर्णय घेतले असतील, तर त्यांचे लोक येऊन सांगतील.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषण करावे लागणे लज्जास्पद !
नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला दिसत नाही का ?