उदयनिधी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी कल्याण येथे उपोषण !

हिंदुबहुल देशात अशी मागणी का करावी लागते ?

सरसकट कुणबी समाजाला प्रमाणपत्र द्यावे ! – उपोषणावर मनोज जरांगे-पाटील ठाम 

राज्य सरकार आणि मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात ९ सप्टेंबर या दिवशी झालेली चर्चेची तिसरी फेरी निष्फळ ठरली. यामुळे जरांगे यांनी आपले उपोषण अव्याहत चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

आज समयमर्यादेनुसार शेवटचा दिवस; निरोप न आल्‍यास सलाईन काढणार !

मनोज जरांगे म्‍हणाले की, सरकारसाठी आम्‍ही एक पाऊल मागे आलो. रात्रीच निरोप येणार होता; मात्र अजून सरकारचा निरोप आला नाही. आज आम्‍ही सरकारच्‍या निरोपाची वाट पहात आहे. सरकारचा निरोप येईपर्यंत नाव घोषित करणार नाही.

अतिरिक्‍त पोलीस महासंचालकांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली !

जिल्‍ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार आणि दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेची चौकशी करण्‍याचे आदेश राज्‍य सरकारने दिले आहेत. त्‍याचे दायित्‍व अतिरिक्‍त पोलीस महासंचालक संजय सक्‍सेना यांच्‍यावर देण्‍यात आले आहे.

मनोज जरांगे यांच्‍याशी चर्चा अयशस्‍वी, जरांगे यांनी पुन्‍हा दिली ४ दिवसांची मुदत !

मराठवाड्यातील मराठा समाजाला विदर्भाप्रमाणे कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षण द्या, यासह इतर मागण्‍यांसाठी अंतरवाली सराटी येथे गेल्‍या ८ दिवसांपासून चालू असलेल्‍या बेमुदत उपोषणावर तोडगा काढण्‍यात सरकारला ५ सप्‍टेंबर या दिवशी अपयश आले आहे.

मानधनवाढीच्या लेखी आश्वासनानंतर शिक्षकांचे आमरण उपोषण मागे !

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या निर्णयाचा परिणाम !

मराठा आरक्षणाविषयी न्‍यायालयीन प्रक्रियेची माहिती देण्‍यासाठी शंभूराज देसाई यांनी घेतली उदयनराजे यांची भेट !

खासदार उदयनराजे भोसले म्‍हणाले, ‘‘आज मराठा समाजाची अवस्‍था वाईट आहे. जे लोक मराठा समाजाचे राजकारण करतात. त्‍यांनी इतके वर्ष आरक्षण का दिले नाही

सरकारने आरक्षणाचा अध्‍यादेश आणावा,अन्‍यथा आजपासून पाणी सोडणार ! – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे म्‍हणाले की, विनाकारण केवळ बैठकांचे दरवाजे खुले आणि चर्चेचे गुर्‍हाळ हे आता आरक्षणासाठी लढणार्‍या पिढीला अपेक्षित नाही. सरकारने काही सकारात्‍मक निर्णय घेतले असतील, तर त्‍यांचे लोक येऊन सांगतील.

नेवासा (अहिल्‍यानगर) येथे प्रवरा नदीत पशूवधगृहातील रक्‍तमिश्रीत पाणी सोडल्‍याविषयी ११ धर्मांधांवर गुन्‍हा नोंद !

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रात अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्‍याच्‍या मागणीसाठी उपोषण करावे लागणे लज्‍जास्‍पद !

नेवासा शहरातून प्रवरा नदीत जाणार्‍या दूषित, रक्‍तमिश्रीत पाण्‍याविषयी ठोस कारवाई करावी ! – नागरिकांची मागणी

नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला दिसत नाही का ?