आपत्काळात वाचण्यासाठी साधना करा !

‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१
अर्थ : माझा भक्त नाश पावत नाही. भक्ताला, साधना करणार्‍यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव आपत्काळात वाचवील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यातील समष्‍टीच्‍या उद्धाराच्‍या तीव्र तळमळीमुळे ७ वर्षांपासून निरंतर चालू असलेली भक्‍तीसत्‍संगरूपी दिव्‍य शृंखला !

‘आश्विन शुक्‍ल पक्ष चतुर्थी (५.१०.२०१६) या दिवशी नवरात्रीमध्‍ये पहिला भावसत्‍संग झाला. त्‍यानंतर सत्‍संगाचा आध्‍यात्मिक स्‍तर (दर्जा) वाढत जाऊन अवघ्‍या ५ वर्षांतच म्‍हणजे ३०.९.२०२१ या दिवशी भावसत्‍संगाचे रूपांतर भक्‍तीसत्‍संगामध्‍ये झाले.

कुठे राष्ट्रप्रमुख, तर कुठे ऋषीमुनी !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या किती राष्ट्रपतींची आणि पंतप्रधानांची नावे किती जणांना ज्ञात आहेत ? याउलट ऋषीमुनींची नावे सहस्रो वर्षे ज्ञात आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देवा, तूच असशी माय-बाप, धनी ।

‘श्री गुरूंचे रूप पहाण्‍यासाठी मन आतुरलेले असते. त्‍यांना पाहिल्‍यावर मनाची स्‍थिती एकदम पालटून जाते. केवळ दर्शनमात्रे कृपावर्षाव करणार्‍या श्री साईंच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’विषयी योग्य दृष्टीकोन !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन नको, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन हवा ! तसा दृष्टीकोन असल्यास कार्य चांगले होते आणि स्वतःचीही (आध्यात्मिक) प्रगती होते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘डिसीझ एक्‍स’ या घातक अशा संभाव्‍य महामारीवर करावयाचा नामजप

‘जागतिक आरोग्‍य संघटने’ने दावा केला आहे की, जगभरात ‘कोरोना’ महामारीपेक्षाही ७ पटींनी अधिक घातक अशी ‘डिसीझ एक्‍स’ नावाची महामारी येणार आहे. त्‍यामुळे जगातील ५ कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो. ही महामारी जगावर केव्‍हाही घाला घालू शकते.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून साधिकेचे सांत्‍वन करणे

साधिकेची प्रार्थना ऐकून साक्षात् सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून येऊन तिचे सांत्‍वन करणे आणि हे साधना न करणार्‍या तिच्‍या बहिणीच्‍या लक्षात येणे

नाशिक येथील संत पू. यशोदा गंगाधर नागरेआजी (वय ९५ वर्षे) यांचा देहत्याग !

‘सगळीकडे देव आहे’, असे पू. आजी सांगत असत. पू.आजी सदैव देवाच्या अनुसंधानात असत. त्यांच्या हातात कायम जपमाळ असे.सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर त्यांची श्रद्धा होती.

एकमेवाद्वितीय ‘सनातन प्रभात’ नियतकालिके !

‘सनातन प्रभात’मधील ३० टक्के लिखाण साधनेसंदर्भातील असल्यामुळे वाचकांना अध्यात्माची ओळख होते आणि काही जण साधना करण्यास आरंभ करून जीवनाचे सार्थक करतात. याउलट बहुतेक सर्वच नियतकालिकांत १ टक्का लिखाणही साधनेसंदर्भात नसल्याने वाचकांना त्यांचा खर्‍या अर्थाने लाभ होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुढील पिढ्यांवर तामसिक संस्कार होण्यामागील कारण !

‘सात्त्विक चित्रकार देवतेची सात्त्विक चित्रे काढतात. याउलट एम्.एफ्. हुसेनसारखे तामसिक चित्रकार देवतेची नग्न, तामसिक चित्रे काढतात. यात आश्चर्य एवढेच की, मृतवत हिंदूंनी त्यासंदर्भात वर्षानुवर्षे काही केले नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांवरती तसे संस्कार झाले !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले