मोगर्‍याच्‍या झाडावरील ३ कळ्‍या पाहिल्‍यावर तीन गुरूंचे स्‍मरण होऊन भावजागृती होणे आणि सुगंधाची अनुभूती येणे

ही अनुभूती दिल्‍यामुळे तीनही गुरुमाऊलींच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते आणि ‘त्‍या मोगर्‍याच्‍या सुगंधासारखाच आपल्‍या कृपेचा सुगंध आमच्‍याभोवती सतत दरवळत राहो’, अशी मी प्रार्थना करते.’

समाजाभिमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची न्यूनता !

‘एक तरी चांगला प्रशासकीय अधिकारी दाखवा आणि पारितोषिक मिळवा’, असे सांगायची आज पाळी आली आहे. हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीकृष्‍ण यांच्‍यातील साम्‍य दर्शवणारी साधिकेला जाणवलेली सूत्रे !

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले नेहमी म्‍हणतात, ‘‘मी श्रीकृष्‍ण नाही. श्रीकृष्‍णाचे कार्य अलौकिक आहे.’’ त्‍यावर श्रीकृष्‍णानेच मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्‍ण यांच्‍या कार्यातील साधर्म्‍यता दर्शविणारी सूत्रे सुचवली.

साधना करण्याची अत्यावश्यकता !

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) यांना ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच श्रीकृष्‍ण आहेत’, याविषयी आलेली अनुभूती !

श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेच्‍या १० व्‍या अध्‍यायातील १२ व्‍या आणि १३ व्‍या श्‍लोकांत देवता आणि ऋषिमुनी यांनी केलेले श्रीकृष्‍णाचे वर्णन वाचून भावजागृती होणे

वैज्ञानिकांचे संशोधन आणि ऋषीमुनींचे ज्ञान यांतील भेद !

ऋषिमुनींना सूक्ष्मातून मिळणार्‍या ज्ञानामुळे संशोधन करावे न लागता क्षणात सूक्ष्मातीसूक्ष्म सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि ती अंतिम सत्य असल्यामुळे कोणाला त्यांत पालट करता येत नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सनातन संस्थेच्या आश्रमांचे अद्वितीयत्व ! 

‘समाजात, कार्यालयात आणि इतरत्र अहंकार, खोटे बोलणे, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींचे अनुकरण केले जाते, तर सनातनच्या आश्रमांत चांगल्या गुणांचे अनुकरण केले जाते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीच्या आठवणींच्या भावविश्‍वात रंगून गेल्यावर पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्यातील सत्त्वगुणात वाढ झाल्याने त्यांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीच्या आठवणींच्या भावविश्‍वात रंगून गेल्यावर पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्यातील सत्त्वगुणात वाढ झाल्याने त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.

साधनेच्या अभावी बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच !

‘डोळे उघडले की, दिसते, तसे साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत झाली की, सूक्ष्मातील दिसते आणि कळते. साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत होईपर्यंत बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील सूर्यप्रतिमेची यू.ए.एस्. निरीक्षणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी