समष्‍टी साधनेच्‍या माध्‍यमातून साधकांमध्‍ये समष्‍टी गुणांची निर्मिती करून त्‍यांना घडवणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

‘पू.  शिवाजी वटकर यांना संतांचा लाभलेला अनमोल सहवास’, याविषयी आपण मागील भागात पाहिले. आजच्‍या भागात ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे निवासस्‍थान असलेल्‍या मुंबई सेवाकेंद्रात केलेल्‍या सेवा आणि साधकांकडून समष्‍टी साधना करून घेऊन त्‍यांना घडवणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले’ यांविषयीची सूत्रे बघणार आहोत. 

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त झालेल्‍या रथोत्‍सवाच्‍या वेळी आलेल्‍या अनुभूती !

सगळे साधक शरणागतभावात होते. त्‍यांना बघून माझी भावजागृती होत होती.

बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे मूर्खपणाची कमाल करणारे धर्मद्रोही !

‘देव बुद्धीच्या पलीकडे असतांना बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे ही मूर्खपणाची कमाल आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

साधकांनी अधिकाधिक सेवारत राहिल्‍यास त्‍यांना पुष्‍कळ आनंद मिळेल !

‘काही साधक कार्यक्रमांच्‍या वेळी प्रासंगिक सेवा करतात आणि त्‍यातून त्‍यांना पुष्‍कळ आनंद मिळतो. कधीतरी प्रासंगिक सेवा करून जर एवढा आनंद मिळत असेल, तर पूर्णवेळ सेवा केल्‍यावर किती आनंद मिळेल ! सत्‍सेवेचे एवढे महत्त्व आहे. त्‍यामुळे साधकांनी अधिकाधिक सत्‍सेवा करण्‍याचा प्रयत्न करावा !’

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने पू. शिवाजी वटकर यांना लाभलेला संतांचा सत्‍संग आणि त्‍यामुळे साधनेसाठी झालेले साहाय्‍य !

‘पू. वटकर यांना मनात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती निर्माण झालेले दैवी आकर्षण आणि अपार भाव’, याविषयी आपण मागील भागात पाहिले. आजच्‍या भागात ‘पू. वटकर यांना संतांचा लाभलेला अनमोल सहवास’ यांविषयीची सूत्रे बघणार आहोत.     

‘मनोरा (टॉवर) मुद्रा’ करून शरिरावरील आवरण काढण्‍याची पद्धत

सहस्रारचक्रावर धरलेली ‘मनोरा’ मुद्रा (‘टॉवर’ची मुद्रा), तसेच ‘पर्वतमुद्रा’ यांमुळे वाईट शक्‍तींचा त्रास लवकर दूर व्‍हायला साहाय्‍य होणे

निरर्थक ‘साम्यवाद’ शब्द !

‘सजिवांतील एकही जीव दुसर्‍या जिवासारखा नसतांना, उदा. २ झाडे, २ कुत्रे, तसेच पृथ्वीवरील ७५० कोटी मानवांपैकी कोणतेही २ सारखे दिसत नाहीत. एवढेच नाही, तर त्यांची वैशिष्ट्येही निरनिराळी असतात, तरीही ‘साम्यवाद’ शब्द वापरणार्‍यांची ‘बुद्धी किती क्षुद्र आहे’, हे लक्षात येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांप्रती ओढ निर्माण झाल्‍यावर गुरुदेवांनी विविध प्रसंगांतून ‘ईश्‍वराशी जोडणे कसे महत्त्वाचे आहे’, याची पू. शिवाजी वटकर यांना दिलेली शिकवण !

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर भेटल्‍यामुळे पू. शिवाजी वटकर यांच्‍या जीवनात आनंद कसा निर्माण झाला ?’, याविषयी आपण मागील भागात पाहिले. आजच्‍या भागात ‘पू. वटकर यांच्‍या मनात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती निर्माण झालेले दैवी आकर्षण आणि अपार भाव’, यांविषयीची सूत्रे बघणार आहोत.      

प्रवचनकार आणि कीर्तनकार यांचे महत्त्व !

‘प्रवचनकार आणि कीर्तनकार समाजाला धर्माची थोडीफार माहिती करून देतात. त्यांच्याशिवाय असे करणारे समाजात कुणी नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवापूर्वी खेळण्यांच्या माध्यमातून आणि निसर्गाशी सूक्ष्मातून संवाद साधून ब्रह्मोत्सव भावपूर्ण साजरा करणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) !

पू. वामन यांनी खेळण्यांच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा रथोत्सव सोहळा साजरा करणे