सनातन धर्माच्या होत असलेल्या अवमानाचा निषेध करणे, ही भक्ती !

सध्या हिंदु देवता आणि सनातन धर्म यांचा उघडपणे अपमान केला जातो. त्याचा सनदशीर मार्गाने निषेध करणे, ही भक्ती आहे. आज रामराज्याची स्थापना करण्यासाठी प्रत्येकाने धर्मासाठी १ घंटा देण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्‍या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील शास्‍त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘लोकांच्‍या मनाचा भंग करून समाज विस्‍कळीत करणे’, हा अधर्म असून ‘लोकांच्‍या मनाचे एकीकरण करणे’, हा धर्म आहे.

सनातन धर्म सोडून जगणे म्हणजे स्वार्थीपणाचे लक्षण ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कलियुगात मागील ३ पिढ्यांनी धर्माचरण, धर्म-संस्कृतीचे पालन केले नाही. त्यामुळे आज हिंदु धर्म आणि हिंदूंवर विविध आक्रमणे होत आहेत. त्यांना कुणीही वाली उरलेला नाही.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने प्रथमच गोवा येथे पार पडले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना’ या विषयावर दोन दिवसांचे शिबिर !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’, या उद्देशाने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना झाली आहे. ‘हा उद्देश जनसामान्यांपर्यंत पोचावा’, यासाठी ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना’ या २ दिवसांचे निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

मनुष्य जोपर्यंत अभिमानाला कवटाळून असतो, तोपर्यंत त्याच्या हृदयात प्रेमाचा दिवा लागत नाही. त्यामुळे त्याला सदा अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत रहावे लागते.

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करू ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यहुदी स्वत:च्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत. तीच वेळ हिंदूवर आली, तर काय होईल? म्हणून जातीपातीत विभागले न जाता हिंदूंनी आता तरी एक व्हावे.

ब्रह्मोत्सवाच्या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने साधकांना होणार्‍या लाभाविषयी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यामुळे साधकांमध्ये झालेले पालट !

‘जसे आपले मन श्री गुरूंच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या दिव्य चरणी समर्पित होण्यासाठी आतुरले आहे, अगदी तशीच ओढ श्री गुरूंनाही साधकांना भेटण्याची लागली आहे. त्यांची आपल्यावर एवढी प्रीती आहे की, त्यांनाच आपल्याला डोळे भरून पहायचे आहे.

मानवांनो, ममत्वाच्या कारावासातून मुक्तता करून घेण्यासाठी प्रयत्नशील व्हा !

आम्ही अंधाराला (ममत्वाच्या अंधाराला) पकडून आहोत. हे दुर्भाग्य कसे टळेल ? या ममत्वाच्या कारावासातून कशी मुक्तता होईल ? आधी ‘हा कारावास आहे’, हे कळले की, तेथून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करता येईल. ‘हा तुरुंग नाही, राजमहाल आहे’, असे ज्यांना वाटते, ते कशाला त्यातून बाहेर पडतील ?’

आध्यात्मिक आणि ऐहिक जीवन पुष्ट करण्यासाठी कार्यप्रवण करणारे प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले !

अध्यात्माच्या क्षेत्रात क्रांतीकारी पालट करणार्‍या अन् पंचरंगी क्रांतीचे प्रणेते असलेल्या पू. दादाजींचा जन्मदिवस १९ ऑक्टोबर हा ‘मनुष्य गौरवदिन’ म्हणूनच विश्वातील स्वाध्याय परिवार मोठ्या आनंदाने साजरा करतो. त्यानिमित्ताने . . .

योग आणि विज्ञान

योग ही अशी चीज आहे की, त्यामुळे पश्चिमेच्या विज्ञानाला भारतीय योगाच्या चरणांशी नमूनच वागावे लागेल. योग हा वैदिक हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृतीची आधारशीला आहे.