४ जुलै : आज स्वामी विवेकानंद यांचे पुण्यस्मरण (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…

भय हेच अधःपतनाचे आणि पापाचे निश्चित कारण आहे. भयामुळेच दुःख प्राप्त होते, भयामुळेच मृत्यू ओढवतो. भयामुळेच सार्या वाईट गोष्टी उत्पन्न होतात आणि या भयाचे कारण कोणते आहे ? स्वतःच्या खर्या स्वरूपासंबंधीचे अज्ञान, हेच आपल्या भयाचे कारण होय. आपल्यापैकी प्रत्येक जण त्या राजाधिराज परमेश्वराचा वारसदार आहे.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !