राज्यघटनात्मक आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचा संकल्प करा !

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेमध्ये धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केलेले मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाल्यावर आनंदी जीवनाची गुरुकिल्ली सापडून पू. शिवाजी वटकर यांच्या जीवनात फुलू लागलेला आनंद !

या भागात पू. वटकर यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भेट आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू केल्यावर त्यांना मिळू लागलेला आनंद यांविषयीची सूत्रे दिली आहेत.

चातुर्मासात युवकांनी उपवास करण्यासह  ‘डिजिटल’ उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालावेत ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी

युवकांनी धार्मिक व्रत करण्यासह गूगल, व्हॉटस्ॲप, इंस्टाग्राम, ट्विटर आणि स्नॅपचॅट या भ्रमणभाषवरील प्रतिदिन किमान एकाचा वापर न करण्याचा निश्चय केला पाहिजे.

राज्यघटनात्मक आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचा संकल्प करा !

३ जुलै २०२३ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने देशभरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

नामजप केल्‍यामुळे अद्वैताकडे वाटचाल कशी होते ?

‘भक्‍तीमार्गातील नामजप करत असता भावामुळे बाह्य देवाचे दर्शन झाले, तरीही द्वैत रहाते. याउलट श्‍वासाबरोबर नामजप करत असता नामावरील भक्‍तीमुळे बाह्य देवाचे दर्शन होत नाही, तर नामधारक एकदम अद्वैताकडे जातो, म्‍हणजे नामाशी एकरूप होतो.’

सनातन संस्था सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमांना साहाय्य करणार्‍यांचे आभार !

गुरुपौर्णिमा कार्यक्रमांना साहाय्य करणार्‍यांचे सनातनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. 

वर्ष २०२४ च्या अंतापर्यंत हिंदु राष्ट्र येणार ! – श्रीमंत प्रवीणगिरि महाराज

गिरनार, गुजरात येथील नागा साधू श्रीमंत प्रवीणगिरि महाराज यांनी नावेली येथील श्री शनिमंदिराला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करतांना असे वक्तव्य केले. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधकांना होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाविषयी केलेले एकमेवाद्वितीय संशोधन !

साधकांना होणार्‍या वाईट शक्तींचे त्रास नष्ट होण्यासाठी वाईट शक्तींना सूक्ष्मातून हरवणे आवश्यक होते. यासाठी वाईट शक्तींविषयी अधिकाधिक माहिती परात्पर गुरु डॉक्टरांनी वाईट शक्तींनाच प्रश्न विचारून अनेक उत्तरे मिळवली आणि त्यावर उपाययोजना केली.

गंगानदी आणि गटार सागराला मिळाल्‍यावर त्‍यांचे अस्‍तित्‍व रहात नाही, तसेच साधकांनी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याशी एकरूप व्‍हावे !

‘गंगानदी हिमालयात उगम पावून विभिन्‍न प्रदेशांतून प्रवाहित होऊन सागरास मिळते. तसेच गटाराचा प्रवाहही सागरास जाऊन मिळतो. सागराशी मीलन झाल्‍यानंतर गंगा आणि गटार यांचे वेगळे अस्‍तित्‍व उरत नाही. ते सागरच होऊन जातात.

लोकसभा निवडणुकीपूर्वी गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करावे ! – श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्‍वर श्री शक्तीजी महाराज, श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठान, अमरावती

गोमातेची तस्करी करतांना वाहनांमध्ये गायींना कोंबण्यात येते. नाकात दोरी घालून त्यांची दुर्दशा केली जाते. सरकारकडून २ सहस्र रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय तत्परतेने घेतला जाऊ शकतो, तर गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्याचा निर्णय तत्परतेने का होऊ शकत नाही ?