राज्यघटनात्मक आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचा संकल्प करा !
सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेमध्ये धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केलेले मार्गदर्शन
सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेमध्ये धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केलेले मार्गदर्शन
या भागात पू. वटकर यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भेट आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू केल्यावर त्यांना मिळू लागलेला आनंद यांविषयीची सूत्रे दिली आहेत.
युवकांनी धार्मिक व्रत करण्यासह गूगल, व्हॉटस्ॲप, इंस्टाग्राम, ट्विटर आणि स्नॅपचॅट या भ्रमणभाषवरील प्रतिदिन किमान एकाचा वापर न करण्याचा निश्चय केला पाहिजे.
३ जुलै २०२३ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने देशभरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
‘भक्तीमार्गातील नामजप करत असता भावामुळे बाह्य देवाचे दर्शन झाले, तरीही द्वैत रहाते. याउलट श्वासाबरोबर नामजप करत असता नामावरील भक्तीमुळे बाह्य देवाचे दर्शन होत नाही, तर नामधारक एकदम अद्वैताकडे जातो, म्हणजे नामाशी एकरूप होतो.’
गुरुपौर्णिमा कार्यक्रमांना साहाय्य करणार्यांचे सनातनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
गिरनार, गुजरात येथील नागा साधू श्रीमंत प्रवीणगिरि महाराज यांनी नावेली येथील श्री शनिमंदिराला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करतांना असे वक्तव्य केले.
साधकांना होणार्या वाईट शक्तींचे त्रास नष्ट होण्यासाठी वाईट शक्तींना सूक्ष्मातून हरवणे आवश्यक होते. यासाठी वाईट शक्तींविषयी अधिकाधिक माहिती परात्पर गुरु डॉक्टरांनी वाईट शक्तींनाच प्रश्न विचारून अनेक उत्तरे मिळवली आणि त्यावर उपाययोजना केली.
‘गंगानदी हिमालयात उगम पावून विभिन्न प्रदेशांतून प्रवाहित होऊन सागरास मिळते. तसेच गटाराचा प्रवाहही सागरास जाऊन मिळतो. सागराशी मीलन झाल्यानंतर गंगा आणि गटार यांचे वेगळे अस्तित्व उरत नाही. ते सागरच होऊन जातात.
गोमातेची तस्करी करतांना वाहनांमध्ये गायींना कोंबण्यात येते. नाकात दोरी घालून त्यांची दुर्दशा केली जाते. सरकारकडून २ सहस्र रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय तत्परतेने घेतला जाऊ शकतो, तर गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्याचा निर्णय तत्परतेने का होऊ शकत नाही ?