उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गायींसाठी साहाय्य कक्ष स्थापन होणार

उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गायींसाठी साहाय्य कक्ष स्थापन होणार

गोशाळेत गायी आणि अन्य जनावर यांसाठी सर्व आरोग्य सुविधा, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर यांची चोख व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.

कायद्याची कार्यवाही हवी !

कायद्याची कार्यवाही हवी !

ज्या भारतभूमध्ये गोमातेला देवतेचे स्थान आहे, त्या ठिकाणी तिच्यावरून पोलिसांचे प्राण कंठाशी येत आहेत, हे दुर्दैवी आहे. कायद्याची कडक कार्यवाही करणे पोलीस प्रशासनाच्या हातात आहे. त्यांचे कर्तव्य त्यांनी चोखपणे बजावल्यास गोमाफियांच्या उद्दामपणावर चाप बसेल आणि गोमातांसह …

फलटण (जिल्हा सातारा) येथील कसाईनगर येथील २ पशूवधगृहांवर धाड !

फलटण (जिल्हा सातारा) येथील कसाईनगर येथील २ पशूवधगृहांवर धाड !

गोवंशियांना हत्येसाठी आणल्याची माहिती गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनाच अगोदर कशी मिळते ? पोलिसांना का मिळत नाही, याचा विचार पोलीस करतील का ?

अयोध्येतील हनुमानगढी येथील महंतांची विटांनी ठेचून हत्या !

अयोध्येतील हनुमानगढी येथील महंतांची विटांनी ठेचून हत्या !

यावरून अन्य राज्यांच्या तुलनेत उत्तरप्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट आहे, हे दिसून येते.

दौंड (पुणे) येथे कत्तलीसाठी आणलेल्या ४२ गायींची सुटका, ४ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

दौंड (पुणे) येथे कत्तलीसाठी आणलेल्या ४२ गायींची सुटका, ४ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

गोहत्येमध्ये अग्रेसर असणारे धर्मांध ! गोहत्येच्या वारंवार घडणार्‍या घटना पहाता गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते !

संकरित गायींचे दुष्परिणाम लक्षात आल्याने आगामी काळात देशी गायींचे महत्त्व वाढणार ! – भाई चव्हाण, आझाद हिंद शेतकरी संघटना

संकरित गायींचे दुष्परिणाम लक्षात आल्याने आगामी काळात देशी गायींचे महत्त्व वाढणार ! – भाई चव्हाण, आझाद हिंद शेतकरी संघटना

शेण विकून भरघोस उत्पन्न मिळण्याचा मार्ग मिळाल्याने आता कोकणामध्ये पुन्हा गोकुळ अवतरण्यास वेळ लागणार नाही.

अर्थसंकल्पात गोशाळांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद

अर्थसंकल्पात गोशाळांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद

गोवा विद्यापिठात ‘छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन’ उभारणार

गोवंश आणि स्मृतीग्रंथ

गोवंश आणि स्मृतीग्रंथ

स्मृतीग्रंथामध्ये गोवंशाची काळजी कशी घ्यावी ?, याविषयी काही श्‍लोक दिले आहेत, ते वाचले की, आपण अनेक आक्षेपांना साधार उत्तर देऊ शकतो.

गोपालनाचे अर्थकारण !

गोपालनाचे अर्थकारण !

कोणत्याच प्राण्याला सांभाळणे, हे म्हणावे तसे सोपे नाही. त्यातच देशी गायींची काळजी घेणे, हे तर सर्वार्थाने आणखी कठीण काम. केवळ व्यवसाय म्हणून गोपालनाकडे न पहाता उत्तम बीज आणि अपत्यपरंपरा निर्माण करण्यास या क्षेत्रात पुष्कळ महत्त्व आहे.

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचा आरोप

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचा आरोप

एका मंदिरावर धर्मांध नियंत्रण मिळवतात आणि हिंदू गप्प बसतात, हे संतापजनक ! अनेक शतके धर्मांध हिंदूंवर अत्याचार करत असूनसुद्धा हिंदूंच्या वृत्तीत पालट न झाल्याने म्हणजे साधनेचे आध्यात्मिक बळ न वाढवल्याने त्यांची झालेली ही दुःस्थिती !