अमरनाथ गुंफेजवळ आलेल्या पुरामुळे १६ जणांचा मृत्यू, तर ४० जण बेपत्ता

अमरनाथ गुंफेजवळ आलेल्या पुरामुळे १६ जणांचा मृत्यू, तर ४० जण बेपत्ता

या पावसात या तळावरील काही तंबू, प्रसादालय आदींची हानी झाली. येथे बचावकार्य चालू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती  निवारण दल, पोलीस आणि नागरी प्रशासन यांचे अधिकारी अन् कर्मचारी यात सहभागी झाले आहेत

सिंधुदुर्गात धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क रहाण्याचे आवाहन !

सिंधुदुर्गात धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क रहाण्याचे आवाहन !

पावसाचा जोर पहाता धरणांच्या पाणलोट क्षेत्रामधून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुढील १-२ दिवसांत सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरून पूर्ण संचय पातळीवरील अतिरिक्त पाणी धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात ओसंडून वहाणार आहे.

चांदूरबाजार (जिल्हा अमरावती) शहराच्या वस्तीत आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत !

चांदूरबाजार (जिल्हा अमरावती) शहराच्या वस्तीत आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत !

४ जुलैच्या मध्यरात्रीपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चांदूरबाजार शहरासह तालुक्यातील आसपासच्या गावांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्धवट असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वरील पूल वाहून गेला आहे.

पूरस्थितीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा ! – मुख्यमंत्री

पूरस्थितीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा ! – मुख्यमंत्री

पूरस्थितीतील जिल्ह्यांतील पालक सचिवांना संबंधित जिल्ह्यांत जाऊन पूरस्थितीची प्रत्यक्ष पहाणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

आसाममधील सिलचर येथील बंधारा तोडणार्‍या दोघा मुसलमानांना अटक

आसाममधील सिलचर येथील बंधारा तोडणार्‍या दोघा मुसलमानांना अटक

अशा गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी सरकारने न्यायालयाकडे केली पाहिजे !

आसाममध्ये पुरामुळे २२ लाख लोक बाधित !

आसाममध्ये पुरामुळे २२ लाख लोक बाधित !

मुसळधार पावसाचा आसाम राज्याला सर्वाधिक तडाखा बसला असून येथे पुरामुळे एकूण २२ लाख लोक बाधित झाले आहेत. राज्यातील ३४ पैकी २७ जिल्ह्यांतील १ सहस्र ९३४ गावे अजूनही पुराच्या विळख्यात आहेत.

त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) येथील मंदिरातील शिवपिंडीवर जमा झाला  बर्फ !

त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) येथील मंदिरातील शिवपिंडीवर जमा झाला  बर्फ !

ईशान्य भारतात संकट आल्यानंतर असा चमत्कार घडतो ! – पुजार्‍यांची दावा

एकनाथ शिंदे गटाकडून आसाम येथील पूरग्रस्तांना ५१ लाख रुपयांचे साहाय्य !

एकनाथ शिंदे गटाकडून आसाम येथील पूरग्रस्तांना ५१ लाख रुपयांचे साहाय्य !

एकनाथ शिंदे यांनी आसाम येथील पूरग्रस्तांना शिवसेनेचे सर्व आमदार आणि सहयोगी आमदार यांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री साहाय्य निधीत ५१ लाख रुपयांचे साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्वीट केले आहे.

गौहत्ती येथे बंडखोर आमदारांवर दिवसाला लाखो रुपयांचा व्यय !

गौहत्ती येथे बंडखोर आमदारांवर दिवसाला लाखो रुपयांचा व्यय !

‘रॅडिसन ब्लू’ उपाहारगृहात रहाणार्‍या आमदारांचा खाण्यावर प्रतिदिन ८ लाख रुपयांचा व्यय होतो, तर दुसरीकडे आसाममधील लोकांना पूर साहाय्य निधीच्या नावाखाली केवळ २ वाट्या तांदूळ आणि १ वाटी डाळ वाटली जात आहे.

आसाममध्ये आलेल्या पुरामुळे ५४ लाखांहून अधिक लोक प्रभावित !

आसाममध्ये आलेल्या पुरामुळे ५४ लाखांहून अधिक लोक प्रभावित !

आसाममधील पूरस्थिती अधिक बिकट होत असून आतापर्यंत पुराच्या पाण्यामुळे राज्यातील ५४ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले असून मे मासाच्या मध्यापासून पडत असलेल्या पावसामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १०१ वर गेली आहे.