आसाम आणि मेघालय राज्यांत पूरस्थिती : १६ जणांचा मृत्यू
मेघालयातील सोहरा (चेरापुंजी) येथे १७ जून या दिवशी वर्ष १९९५ नंतरच्या सर्वाधिक पावसाचा नवा विक्रम आहे. गेल्या १२२ वर्षांत ३ वेळा एवढा पाऊस पडला आहे.
मेघालयातील सोहरा (चेरापुंजी) येथे १७ जून या दिवशी वर्ष १९९५ नंतरच्या सर्वाधिक पावसाचा नवा विक्रम आहे. गेल्या १२२ वर्षांत ३ वेळा एवढा पाऊस पडला आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथील कामे यावर्षी होणारच नाहीत !
आमदार संतोष बांगर यांनी देवसरी गावातील पूरबाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याला मंत्र्यांनी असे उत्तर दिले.
आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात महापुराविषयीचा उल्लेख प्रकर्षाने करण्यात येऊन त्यावर उपाययोजनाही सुचवूनसुद्धा प्रशासनाने त्या राबवल्या नाहीत. त्याच्यामुळेच दोन दिवसांत झालेल्या अतीवृष्टीत चिपळूण शहर आणि परिसर उद्ध्वस्त झाला.
हवामानातील पालटामुळे भारताचा किनारपट्टी भाग, बंगालचा उपसागर, दक्षिण चीन समुद्र आणि दक्षिण हिंद महासागर येथे काही असामान्य पालट दिसू शकतात, असे शास्त्रज्ञांंच्या अभ्यासातून समोर आले आहे.
कोकणातील नदीकाठच्या शहरांत सातत्याने निर्माण होणार्या पूरस्थितीविषयी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्यांनी नद्यांतील गाळ काढण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशी सूचना संबंधित यंत्रणांना दिली आहे.
फ्रान्समधील जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस याने ५ शतकांपूर्वी सहस्रो भविष्ये लिहून ठेवली असून त्यांतील अनेक भविष्ये खरी ठरली आहेत. त्याच्या पुस्तकात एकूण ६ सहस्र ३३८ भविष्ये वर्तवलेली आहेत.
वायूदल, ‘एस्.डी.आर्.एफ्.’ आणि अग्नीशमन दल यांच्या साहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेकांना वाचवण्यात आले आहे.
पावसामुळे विमान वाहतूक आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील ३-४ दिवस तमिळनाडूच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता आहे.
विज्ञानाचा आधार न घेता बांधकाम व्यावसायिकांनी आखलेली पंचगंगेची पूररेषा तत्कालीन फडणवीस सरकारने मान्य केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा फटका बसला.