कवितेद्वारे पूरग्रस्तांची साद

कोल्हापूर, २७ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर नेहमीच आगळ्या-वेगळ्या गोष्टींसाठी ओळखले जाते. मातीशी रांगडेपण जपावे ते कोल्हापूरनेच. पुरात सर्वस्व वाहून गेले, तरी येथील लोकांमध्ये परत उभे रहाण्याची जिद्द आहे. अशाच एका फलकावर लिहिलेल्या कवितेतून ‘श्री महालक्ष्मीदेवी, जोतिबा देवा सगळ काढून घे; मात्र लढण्याची उमेद वाढवून दे !’, अशी भावनिक साद घालण्यात आली आहे. हा फलक सध्या कोल्हापूरकरांना महापुराच्या विरोधात लढण्याची एक नवी उर्मी देत आहे !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई