कवितेद्वारे पूरग्रस्तांची साद

कोल्हापूर, २७ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर नेहमीच आगळ्या-वेगळ्या गोष्टींसाठी ओळखले जाते. मातीशी रांगडेपण जपावे ते कोल्हापूरनेच. पुरात सर्वस्व वाहून गेले, तरी येथील लोकांमध्ये परत उभे रहाण्याची जिद्द आहे. अशाच एका फलकावर लिहिलेल्या कवितेतून ‘श्री महालक्ष्मीदेवी, जोतिबा देवा सगळ काढून घे; मात्र लढण्याची उमेद वाढवून दे !’, अशी भावनिक साद घालण्यात आली आहे. हा फलक सध्या कोल्हापूरकरांना महापुराच्या विरोधात लढण्याची एक नवी उर्मी देत आहे !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
रेल्वेमार्गाने येणार्या बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करा ! – सकल हिंदु समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !