राजस्थानमध्ये केवळ ३ आठवड्यांत पडला ७० टक्के पाऊस !

राजस्थानमध्ये केवळ ३ आठवड्यांत पडला ७० टक्के पाऊस !

देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. त्यात राजस्थान राज्यात गेल्या ३ आठवड्यांत हंगामातील ७० टक्के पाऊस पडला. जोधपूरमध्ये हंगामातील ८४ टक्के पाऊस हा केवळ २६ जुलै या एकाच दिवशी पडला.

पावसामुळे राज्यातील २ लाखांहून अधिक हेक्टर शेतीची हानी !

पावसामुळे राज्यातील २ लाखांहून अधिक हेक्टर शेतीची हानी !

पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३२ फूट ९ इंच नोंदवली असून संभाव्य पूरस्थितीपासून कोल्हापूरकरांनी नि:श्वास सोडला आहे. सध्या राधानगरी आणि वारणा धरणे ७३ टक्के भरली असून दूधगंगा ६२ टक्के भरले आहे.

हरदोई (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी ३ मीटरपर्यंत बंधारा तोडला !

हरदोई (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी ३ मीटरपर्यंत बंधारा तोडला !

यापूर्वी आसाममध्ये धर्मांधांनी बंधारा तोडल्यामुळे पूर येथील १ लाख लोक बाधित झाले होते. आता असाच प्रकार देशात अन्यत्र करण्याचा धर्मांधांचा प्रयत्न चालू आहे. ही भविष्यात येणार्‍या मोठ्या संकटाची चाहूल आहे. याविषयी देशातील निधर्मीवादी तोंड उघडतील का ?

आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा !

आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा !

नंदुरबार जिल्ह्यात तापी आणि नर्मदा अशा महत्त्वाच्या २ नद्यांना पावसाळ्यात महापूर येतो. त्यामुळे तेथे जीवित आणि वित्त हानी होत असते. त्यामुळे लाखो रुपये व्यय करून खरेदी झालेल्या आपत्ती व्यवस्थापना’च्या साहित्याविषयी प्रशासनाची उदासीनता जनतेच्या मुळावरच उठणारी आहे.

पूर व्यवस्थापनाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

पूर व्यवस्थापनाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

भविष्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणतीही अडचण भासू नये, यादृष्टीने पूर व्यवस्थापनासाठी सर्व विभागांना आवश्यक साधनसामग्री आणि उपाययोजना यांचा समावेश असणारा जिल्ह्याचा एकत्रित परिपूर्ण प्रस्ताव राज्यशासनाकडे सादर करावा,.

देशातील २५ राज्यांत पावसामुळे २१८ जणांचे बळी : सर्वत्र जनजीवन विस्कळीत

देशातील २५ राज्यांत पावसामुळे २१८ जणांचे बळी : सर्वत्र जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांत पूरस्थिती आणि दरड कोसळणे यांमुळे २१८ जण मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांसह देशातील २५ राज्यांत मुसळधार पाऊस पडत आहे.

नाशिक-गुजरात सीमेवरील दमणगंगा नदीला पूर !

नाशिक-गुजरात सीमेवरील दमणगंगा नदीला पूर !

मागील काही दिवसांपासून मुसळधार बरसणार्‍या पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. गंगापूर, कश्यपी धरणातील पाणीसाठा वाढला आहे, तर त्र्यंबकेश्वर, हरसूल, सुरगाणा आदी भागांत रस्ते खचले असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत.

पहिले पाढे पंचावन्न !

पहिले पाढे पंचावन्न !

‘आगामी काळात त्यांचे तांडव पहायला मिळू शकते’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. त्याचे रौद्ररूप पहाण्याची वेळ ओढवून घेण्यापेक्षा वेळीच जागे होण्यातच शहाणपण आहे. निसर्गरक्षणाचा संकल्प करून कृती केली, तर निसर्गदेवही आशीर्वाद दिल्याविना रहाणार नाही !

गडचिरोली जिल्ह्यात ट्रक वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू !

गडचिरोली जिल्ह्यात ट्रक वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू !

जिल्ह्यातील आलापल्लीवरून भामरागडला जातांना एक ट्रक ९ जुलै या दिवशी पुराच्या पाण्यात वाहून गेला. ट्रकमधून प्रवास करणार्‍या तिघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत.

मराठवाड्यात ढगफुटीसदृश पाऊस !

मराठवाड्यात ढगफुटीसदृश पाऊस !

जिल्ह्यासह मराठवाड्यात ८ जुलैपासून मुसळधार पाऊस चालू आहे, तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. पावसामुळे सहस्रो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.