Diwali : श्रीकृष्‍णाची अनंत नावे आणि त्‍याचे माहात्‍म्‍य !

महाभारतातील संजय श्रीकृष्‍णाला ओळखून आहे. तो ‘श्रीकृष्‍ण सगुण, साकार परब्रह्म आहे’, हे जाणतो. संजयचे अंत:करण शुद्ध आहे आणि त्‍याची श्रीकृष्‍णावर परमभक्‍ती आहे. संजय युद्ध चालू होण्‍याच्‍या आधी धृतराष्‍ट्राला श्रीकृष्‍णाचा पराक्रम सांगतो.

धन्‍वन्‍तरिदेवतेचा उत्‍सव !

धन्‍वन्‍तरिदेवता समुद्रमंथनातून प्रकट झाली, ती अमृतकुंभ घेऊनच ! धन्‍वन्‍तरीच्‍या प्रकटनामुळे मृत्‍यूवर मात करून अमरत्‍वाचा लाभ मिळवण्‍याचा ऋषिमुनी आणि देवता यांचा प्रयत्न यशस्‍वी झाला.

Diwali : सुख, आरोग्‍य आणि समाधान मुक्‍तहस्‍ते प्रदान करणारी अन् अतिप्राचीन असलेली औदार्यशील दिवाळी !

दिवाळी ही आनंदाची लयलूट, भारतीय संस्‍कृतीची जोपासना करणारी, पूर्वपरंपरांचे संवर्धन करणारी, आबालवृद्धांना आपल्‍या आगमनाची प्रतीक्षा करावयास लावणारी, तसेच अज्ञान, मोह यांच्‍या अंधःकारातून ज्ञानमय प्रकाशात वाटचाल करणारी आहे.

Diwali-Dhantrayodashi : धनत्रयोदशी (यमदीपदान)

सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्‍योत करून ठेवावा. कणकेत हळद घालावी. बाजूला दोन्‍हीकडे मुटकुळे ठेवावेत. दिव्‍याला नमस्‍कार करून पुढील श्‍लोक म्‍हणावा. त्‍यामुळे अपमृत्‍यू टळतो.

‘दिवाळी पहाट !’

दिवाळी आणि ‘पहाटेचे अभ्‍यंग स्नान’, हे अतिशय सुंदर समीकरण आहे. सध्‍या ‘उठा उठा दिवाळी आली’, हे विज्ञापन दिसायला लागले की, दिवाळीची लगबग चालू होते.

गोवत्‍स पूजनाची परंपरा केव्‍हापासून चालू झाली ?

गाय ही रुद्रांची माता, वसूंची कन्‍या, आदित्‍यांची बहीण आणि (तूप, दूधरूपी) अमृताचे केंद्र आहे. अशा विशेष उपकारी आणि अवध्‍य (वध करण्‍यास अयोग्‍य) गायीचा विवेकशील मनुष्‍याने वध करू नये.

इचलकरंजी (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमास उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

दिवाळी सणाच्‍या पार्श्‍वभूमीवर गोरगरीब आणि गरजू नागरिक यांना साहाय्‍याचा हात पुढे करण्‍यासाठी ‘व्‍हिजन इचलकरंजी’च्‍या वतीने ३ दिवस ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम राबवण्‍यात आला.

दीपावलीतील प्रत्‍येक दिवसाचा आध्‍यात्मिक भावार्थ जाणून आनंदोत्‍सव साजरा करूया !

सर्वोच्‍च आध्‍यात्मिक इच्‍छेची पूर्ती होण्‍यासाठी वसुबारसच्‍या दिवशी कामधेनूला आळवून तिचे कृपाशीर्वाद प्राप्‍त करूया !

 ‘गो सेवा संघ रत्नागिरी’च्या वतीने वसुबारसनिमित्त गो पूजन, व्याख्यान आणि सत्कार सोहळा

हिंदु धर्मात गोमातेला सर्वांत महत्त्वाचे स्थान असून समुद्र मंथनातून ५ कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यातून नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशित ठेवून वसूबारस सण साजरा केला जातो.

हिंदु संस्कृतीचा दीप विश्वभरात उजळवणारा दीपोत्सव !

मॉरिशस येथे दिवाळी अगदी भारतासारखीच साजरी केली जाते. मॉरिशसचे लोकही असे मानतात की, नरकचतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता.