मोतिहारी (बिहार) येथे गणपति विसर्जनाच्या शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी आम्ल फेकले !
हिंदूंच्या शोभायात्रांवर अशा प्रकारे सातत्याने आक्रमणे होत असणे, हे ‘हा देश मुसलमानांसाठी नव्हे, तर हिंदूंसाठीच असुरक्षित झाला आहे’, हे दर्शवतात !
हिंदूंच्या शोभायात्रांवर अशा प्रकारे सातत्याने आक्रमणे होत असणे, हे ‘हा देश मुसलमानांसाठी नव्हे, तर हिंदूंसाठीच असुरक्षित झाला आहे’, हे दर्शवतात !
ब्रिटीश सरकारने खलिस्तान्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी तत्परतेने पावले उचलणे आवश्यक आहे, हेच या घटनेतून लक्षात येते !
‘दुर्गोत्सव साजरा करण्यासाठी मेळा मैदान येथे मंडप उभा करू द्यावा, यासाठी ‘मानव जाती कल्याण प्रतिष्ठान’ने ‘न्यू टाऊन कोलकाता डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’कडे (‘एन्.के.डी.ए.’कडे) अनुमती मागितली; पण अॅथॉरिटीने त्यांना ती अनुमती नाकारली.
केवळ इस्लामी पाकिस्तान अथवा बांगलादेशच नाही, तर हिंदूबहुल भारतातील हिंदूही असुरक्षित आहेत, हेच वारंवार घडणार्या आक्रमणांच्या अशा घटनांतून लक्षात येते.
काश्मीरमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना तेथील मुसलमान विद्यार्थ्यांकडून मारहाण होते, हे काश्मीरमध्ये जिहादी मानसिकता कशी भिनलेली आहे, हे स्पष्ट होते ! यामुळेच काश्मीरमधील आतंकवाद अद्याप नष्ट होऊ शकलेला नाही !
हिंदूंसाठी असुरक्षित झालेले जिहादी पाकिस्तान ! हिंदूंच्या जिवावर उठणार्या अशा घटना वारंवार घडत असतांनाही भारत त्यासंदर्भात पाकला जाब का विचारत नाही ?
‘शेख रियाजुल हक शेख रिजूलच्या विरोधात उलूबेरिया पोलीस ठाण्यामध्ये फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला. हा गुन्हा रहित करण्यासाठी त्याने बंगाल उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती; पण न्यायालयाने ही याचिका असंमत केली.
आणखी किती हिंदूंच्या हत्या झाल्यावर पोलीस कायदा-सुव्यवस्थेचा धाक निर्माण करणार ?
अमली पदार्थांच्या विक्रीतून समाजाला व्यसनाधीन करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !
विसर्जन मिरवणुकीत पैसे घेऊन चित्रपट गीतांवर हिडीस नृत्य करणारे नव्हे, तर भजन आणि नामजप यांच्या गजरात भक्तीभावाने श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करणारे भाविक आवश्यक असतात.