अल्पसंख्यांकांची ढाल आणि योगींची कारवाई !

‘दुष्टांना दाखवलेला मानवतावाद हा नेहमी सज्जनांच्या जिवावर उठतो’, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे धर्मांध आणि त्यांचे हितसंबंधी यांना मानवता दाखवण्याऐवजी ते ज्यांना पीडित करतात, त्यांना दाखवणे योग्य नाही का ?

महापुरुषांविषयी अवमानकारक व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी धर्मांधावर गुन्हा नोंद !

भारतात राहून महापुरुषांचा अवमान करणारे धर्मांध देशासाठी घातक आहेत. अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते !

छत्रपती संभाजीनगरचे ‘औरंगाबाद’ नामकरण करण्यासाठीच्या उपोषणात झळकावली औरंगजेबाची भित्तीपत्रके !

छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून ठार मारणारा आणि लक्षावधी हिंदूंची क्रूर हत्या अन् सहस्रों मंदिरांचा विध्वंस करणारा औरंगजेब इम्तियाज जलील यांना किती ‘प्रिय’ आहे, हे या उपोषणावरून लक्षात येते.

‘मणप्पुरम् फायनान्स’वर घातलेल्या दरोड्याप्रकरणी मुख्य धर्मांध आरोपीला जामीन नाकारतांना देहली उच्च न्यायालयाने केलेला निवाडा

भारतात कोरोना महामारीची दुसरी लाट चालू होती. तेव्हा १४.४.२०१९ या दिवशी दिवसाढवळ्या देहलीतील ‘मणप्पुरम् फायनान्स लिमिटेड’च्या कार्यालयात धर्मांधांनी सशस्त्र प्रवेश केला आणि शस्त्रांचा धाक दाखवून ९ लाख ९८ सहस्र रुपये लुटले.

ठाणे येथे अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण करणार्‍या मदरशातील शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद !

शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे; परंतु तो पळून गेला असून पोलिसांकडून त्याचा शोध चालू आहे. १४ वर्षांच्या मुलाने धडे नीट लक्षात न ठेवल्यामुळे शिक्षकाने मारहाण केली.

शासनाने महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळ स्थापन करून गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन करावे !

अतिक्रमणे हटवली गेली नाहीत, तर एक दिवस या गड-दुर्गांचा खरा इतिहास पालटून त्यांचे इस्लामीकरण केले जाईल. अन्य राज्यांमध्ये चांगल्या पद्धतीने गड-दुर्गांचे संवर्धन केले जात आहे, तसे महाराष्ट्रातही झाले पाहिजे.

बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करा !

या घटनेमुळे जातीय तेढ निर्माण झाली असून या घटनेची तात्काळ सखोल चौकशी करावी, तसेच आक्रमणास प्रवृत्त करणार्‍या या घटनांच्या मागे कोण आहे, याचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करावी.

गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी राज्यशासनाकडून मान्य !

पर्यटनमंत्री श्री. लोढा यांनी स्वत: आझाद मैदानात येऊन गड-दुर्ग रक्षण समितीच्या मागण्या समजून घेतल्या. या वेळी समयमर्यादा निश्‍चित करून राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवून त्यांचे जतन आणि सवंर्धन यांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्‍वासन श्री. मंगलप्रभात लोढा यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर दिले.

हिंदूंचा स्‍वाभिमान दडपण्‍याचे सुनियोजित षड्‌यंत्र !

शिवरायांना धर्मनिरपेक्ष ठरवले, तर भविष्‍यात हिंदुत्‍वाला आपोआप तिलांजली मिळेल, हे धर्मांधांनी जाणले आहे. गड-दुर्ग यांवर थडगी बांधून हिंदूंच्‍या या शक्‍तीस्रोताला तिलांजली देणे, हेच यामागील षड्‍यंत्र आहे. शिवरायांना इस्‍लामप्रिय दाखवण्‍याचेही त्‍यांचे षड्‍यंत्र वेळीच लक्षात घेऊन ते उलथवण्‍यासाठी संघटित व्‍हा !

राष्‍ट्रघातकी लव्‍ह जिहाद !

‘जिहाद’ म्‍हणजे सर्व जगावर इस्‍लामी राज्‍य प्रस्‍थापित करण्‍यासाठी मुसलमानांनी इस्‍लाम धर्म न मानणार्‍यांविरुद्ध पुकारलेले धर्मयुद्ध. ‘लव्‍ह जिहाद’ म्‍हणजे ‘धर्मांध मुसलमानांनी फसव्‍या प्रेमाच्‍या माध्‍यमातून हिंदू अन् ख्रिस्‍ती समाजांविरुद्ध पुकारलेले युद्ध’ असे सर्वसाधारणपणे म्‍हणता येईल.