हेच आक्रमण वाहिन्यांच्या कार्यालयावर झाले असते, तर त्यांनी किती वेळ ‘ब्रेकिंग न्यूज’ चालवली असती ?
हिंदूंवरील अन्यायाची वृत्ते दाबवणार्या वाहिन्या हिंदूंनी का पहाव्यात ?
हिंदूंवरील अन्यायाची वृत्ते दाबवणार्या वाहिन्या हिंदूंनी का पहाव्यात ?
हिंदुत्वनिष्ठांचे सरकार असतांना राज्यात दंगलींचे सत्र चालू होणे, हे दुर्दैवी ! दंगलखोरांना कायमचा धाक निर्माण होण्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार ?
अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
बांगलादेशातील राजशाही जिल्ह्यातील सपुरा भागातील एका प्राचीन हिंदु मठावर स्थानिक धर्मांधांनी अतिक्रमण करून ते कह्यात घेतले आहे. या ३०० वर्षे जुन्या मठावर नाझिमुल इस्लाम नावाच्या स्थानिक नेत्याने अतिक्रमण केले.
भारतभर अशा मदरशांचा चौकशी केली पाहिजे, असे करदाते आणि हिंदू यांना वाटले, तर त्यात चुकीचे काय ? कारवाई करण्यासाठी प्रत्येक वेळी न्यायालयाने प्रशासनाला आदेश का द्यावा लागतो ? मग प्रशासन नावाचा हा पांढरा हत्ती कशासाठी पोसायचा ?
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी देहली पोलिसांनी घेतला निर्णय !
कायद्याचा धाक नसणार्या धर्मांधांची मानसिकता जाणा ! अल्पसंख्य म्हणवणार्या आणि बहुसंख्यांकांच्या जिवावर उठलेल्यांचा हा उद्दामपणा नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?
कानूनप्रेमी सेक्युलर अब कहा है ?
वर्ष २०१९ मध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठासमोर झालेल्या हिंसेच्या प्रकरणी देहली उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय चुकीचा ठरवत ११ पैकी ९ आरोपींवर आरोपनिश्चिती केली आहे.
सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी लावण्यावरून झालेल्या वादातून टोळक्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना नाना पेठेत घडली. तरुणाच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.