Jaishankar Meets Chinese FM : पूर्वीच्या करारांचा आदर केला, तरच दोन्ही देशांतील संबंध सुधारतील !
चीनने किती काही सांगितले, तरी तो त्याची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा सोडणार नसल्याने अशा चर्चा निरर्थकच होत !
चीनने किती काही सांगितले, तरी तो त्याची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा सोडणार नसल्याने अशा चर्चा निरर्थकच होत !
चीनला डावलून बांगलादेशाने केला भारताशी करार
शीतयुद्ध काळामध्ये असणारे हे देश पुन्हा एकदा एकत्र येतांना दिसत आहेत. अर्थात् यामध्ये पाकिस्तानचे योगदान आता किमान पातळीवर राहिल्याचे स्पष्ट दिसत आहे.
माझा विश्वास आहे की, भारत ही एक महान शक्ती आहे, जी स्वतःचे राष्ट्रीय हित ठरवते आणि स्वतःचे भागीदार निवडते. आम्हाला ठाऊक आहे की, भारतावर प्रचंड दबाव आहे, जो पूर्णपणे अन्यायकारक आहे, असे विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह यांनी केले आहे.
युक्रेनने नाटोमध्ये जाण्याची इच्छा रहित केली की, रशिया युद्ध लगेच थांबवेल, त्यामुळे अमेरिकेने प्रथम युक्रेनला सल्ला द्यावा, असे भारताने अमेरिकेला सांगितले पाहिजे !
पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भेटीवर जागतिक प्रसारमाध्यमांचा सूर !
भारताची डोकेदुखी वाढणार
सीमा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न वाढवण्यावर दोघांची सहमती
पटेल पुढे म्हणाले की, भारत हा असा देश आहे, ज्याच्यासमवेत आम्ही अनेक क्षेत्रांत आमचे संबंध अधिक दृढ करत आहोत.
विशेष म्हणजे अफगाणिस्तानविषयी चर्चा करण्यासाठीच्या एखाद्या बैठकीत तालिबानचे नेते उपस्थित रहाण्याचीसुद्धा ही पहिलीच वेळ होती.