(म्हणे) ‘आम्ही सांगत होतो, तेच समोर आले आहे !’ – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

अमेरिकेने खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी निखिल गुप्ता या भारतीय नागरिकाला अटक केल्याच्या घटनेनंतर ट्रुडो यांनी हे विधान केले आहे.

भारतात अफगाणी दूतावासाचे कामकाज लवकरच चालू होणार

तालिबानचे उपपरराष्ट्रमंत्री शेर महंमद अब्बास स्टॅनिकझाई यांनी हा दावा केला आहे.

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची हत्या करण्याचा कट रचल्यावरून भारतीय नागरिकाला अटक !

अमेरिकेची कारवाई !
भारतीय अधिकार्‍याने पन्नूला मारण्याची सुपारी दिल्याचा अमेरिकेचा दावा

India Canada Relations : कॅनडाशी भारताचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले ! – भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा

वर्मा पुढे म्हणाले की, भारत आणि कॅनडा संबंध सुधारण्यासाठी, तसेच एकमेकांच्या देशात राजनैतिक उपस्थिती वाढवण्यासाठी काम करत आहेत.

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट अमेरिकेने उधळल्याचा दावा !

या कटातील सहभागावरून अमेरिकेने भारताला चेतावणी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध !

पॅलेस्टाईन प्रशासनाला गाझामध्ये आतंकवादाला पाठिंबा देऊ देणार नाही ! – पंतप्रधान नेतान्याहू यांची चेतावणी

पॅलेस्टाईनच्या प्रशासनाने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या आक्रमणात हमासचा सहभाग नसल्याचा दावा केल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहू यांनी ही चेतावणी दिली.

परराष्‍ट्र धोरणांचे विश्‍लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे भारताच्‍या प्रगतीविषयीचे विश्‍लेषण

कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यांच्‍या परिणामांवर मात करत भारताने राष्‍ट्रीय सकल उत्‍पन्‍नाचा विकासदर ६ टक्‍के स्‍थिर ठेवला आहे !

५० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेल्या देवतांच्या ८ व्या शतकातील २ मूर्ती लंडन येथे भारताकडे सुपुर्द !

भारतातून चोरण्यात आलेल्या देवतांच्या ८ व्या शतकातील २ मूर्ती येथे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या उपस्थितीत पुन्हा भारताकडे सुपुर्द करण्यात आल्या.

जगाने भारताचे आभार मानले पाहिजे ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी टीकाकारांना सुनावले

रशिया-युक्रेन युद्धात भारताने रशियाकडून तेल खरेदी केले, त्यामुळे जगालाच लाभ झाला. जर भारताने तेल खरेदी केले नसते, तर तेलाचा बाजार अस्थिर झाला असता आणि महागाईत वाढ झाली असती.

Freedom Of Expression Khalistan : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग सहन करणे अत्यंत चुकीचे ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

ब्रिटनचा ५ दिवसांचा दौरा आटोपून भारतात परतण्याआधी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पत्रकारांना संबोधित केले. ते म्हणाले की, भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे एका निश्‍चित दायित्वासह वापरले गेले पाहिजे.