बंगालमध्ये हिंदूंसाठी काळरात्र !
भाजप घेत असलेल्या राष्ट्रहितैषी निर्णयांना जनतेचा पाठिंबा मिळतो आणि तो मतपेटीतही रूपांतरीत होतो, हे भाजपने लक्षात घेऊन असे निर्णय घेऊन त्याविषयी ठाम रहावे, हीच जनतेची अपेक्षा आहे.
भाजप घेत असलेल्या राष्ट्रहितैषी निर्णयांना जनतेचा पाठिंबा मिळतो आणि तो मतपेटीतही रूपांतरीत होतो, हे भाजपने लक्षात घेऊन असे निर्णय घेऊन त्याविषयी ठाम रहावे, हीच जनतेची अपेक्षा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने येथील विधानसभेची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे घेतलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव करत भाजपचे समाधान अवताडे ३ सहस्र ५०३ मतांनी विजयी झाले.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार श्रीमती मंगला अंगडी यांनी काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्यावर २ सहस्र ९०३ मतांनी विजयी मिळवला आहे. खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी १७ एप्रिलला मतदान झाले होते.
देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार यांनी कुंभमेळा स्थगित करण्याविषयी संत-महंत यांना विनंती केली. त्याला सर्व साधू-संत आणि महंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील राजकीय सभांवर चाप लावण्यात अपयशी ठरल्यावरून निवडणूक आयोगाला उत्तरदायी ठरवले होते.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात मतदान आणि प्रचाराचा हा कार्यक्रम चालू होता. अखेर ज्याची भीती होती तेच झाले.
कोरोनाच्या संक्रमणकाळात निवडणूक प्रचाराच्या वेळी कोरोना नियमांच्या उल्लंघनावरून मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने सहस्रावधी लोकांचे जीव घ्यायला आरंभ केला होता. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करणार्यांच्या आणि त्यास हिरवा कंदील देणार्यांच्या मनोवृत्तीचा यातून अंदाज येऊ शकेल.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात् गोकुळच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा २८ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
गोकुळसाठी २ मे या दिवशी मतदान होणार असून ४ मे या दिवशी मतमोजणी होणार आहे.