ऐसा मर्द मराठा पुन: पुन्हा जन्माला यावा…!
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्रात चैतन्याचे एक नवे युग चालू केले; पण त्यांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेब बादशाहसारख्या महाबलाढ्य शत्रूशी सतत ९ वर्षे निकराचा लढा देऊन …