राज ठाकरे यांच्या सभेच्या सिद्धतेला वेग, मनसे शिष्टमंडळाची संभाजीनगर येथील पोलिसांशी चर्चा !
सभेसाठी १५ सहस्र लोकांची मर्यादा पाळणे कठिण ! – बाळा नांदगावकर, मनसे नेते
सभेसाठी १५ सहस्र लोकांची मर्यादा पाळणे कठिण ! – बाळा नांदगावकर, मनसे नेते
राज्यात भाजपच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. पोलिसांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात चालला आहे. भाजपच्या नेत्यांवर खोटे गुन्हे नोंदवण्यात येत आहेत. विरोधी पक्षाला संपवण्याचे काम चालू आहे.
१ मे म्हणजे महाराष्ट्रदिनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची संभाजीनगर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपच्या वतीने महाराष्ट्रदिनी मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.
१४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती) या दिवशी सलग १४ ‘ट्वीट’ करत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यघटना आणि हिंदू यांच्या विरोधातील धोरणांची पोलखोल केली.
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देशातील कोळसा संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विजेच्या भारनियमनाचा निर्णय घेण्यात आल्याचे घोषित केले. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ट्वीट केले आहे.
शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेली संपत्ती हडपली आहे, असा आरोप अधिवक्ता उके यांच्यावर आहे. ‘ईडी’ने अधिवक्ता उके यांच्यासह त्यांचा भाऊ प्रदीक उके यांना कह्यात घेतले आहे. याआधी नागपूर गुन्हे शाखेने यापूर्वी या दोघांना चौकशीसाठी कह्यात घेतले होते.
विधानसभेच्या सभागृहात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न दिल्याने भाजपच्या आमदारांनी २५ मार्च या दिवशी सभात्याग केला.
मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांच्या विरोधात ‘ईडी’ने कारवाई केल्यानंतर याविषयी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी विधानसभेत चकार शब्दही काढला नाही.
या प्रकरणाविषयी देवेंद्र फडणवीस यांनी जे पुरावे सादर केले आहेत, ते पहाता या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्यासाठी उच्च न्यायालयात १ जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.
काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई करण्याची मागणी कुणी का करत नाही ?