भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये मनुष्यबळाची अदलाबदल होणार !

भारताच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये मनुष्यबळाची अदलाबदल होणार आहे. ४० सैन्याधिकार्‍यांची एक तुकडी लवकरच भारतीय वायूदल आणि नौदल यांत नियुक्त केली जाणार आहे. येथेही ते भूदलाप्रमाणेच काम करणार आहेत.

राष्ट्रीय जनता दलाने शवपेटीशी केली नवीन संसद भवनाची तुलना !

विरोधाला विरोध करण्यासाठी नकारात्मकतेचे टोक गाठणारा राजद पक्ष ! अशांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच !

वीर सावरकर यांचा त्याग, साहस आणि संकल्प शक्ती यांची गाथा आजही प्रेरणा देते ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

२८ मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून नमन केले. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आदी उपस्थित होते. या वेळी खासदारांनीही पुष्प वाहिले.

जंतरमंतरवर आंदोलन करणार्‍या कुस्तीपटूंचा नव्या संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

गेल्या मासाभरापासून काही कुस्तीपटूंनी भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात जंतरमंतर येथे आंदोलन चालू केले आहे. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यात येत नसल्याने त्यांनी २८ मे या दिवशी संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तो हाणून पाडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे लोकार्पण !

नव्या संसद भवनाची इमारत त्रिकोणी आकाराची असून ती ४ मजली आहे. याचे क्षेत्रफळ ६४ सहस्र ५०० वर्ग मीटर इतके आहे. या संसद भवनाला तीन प्रवेशद्वारे आहेत. ‘ज्ञान द्वार’, ‘शक्ती द्वार’ आणि ‘कर्म द्वार’ अशी या प्रवेशद्वारांची नावे आहेत.

केंद्रशासनाकडून म्हादई प्रवाह प्राधिकरण अधिसूचित

म्हादई प्रवाह प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठी म्हादई जल व्यवस्थापन योजना २०२३ सिद्ध करण्यात आली आहे. ही योजना २२ मे २०२३ या दिवशी अधिसूचित करण्यात आली आहे. आता म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवण्याविरुद्धच्या लढ्यामध्ये गोव्याला प्राधिकरणाचे साहाय्य मिळेल, ही आशा !

#Exclusive : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रखर राष्ट्रवादाचा विरोधकांना धोका वाटतो ! – उदय माहूरकर, केंद्रीय माहिती आयुक्त

‘काँग्रेसची मुसलमानांचे तुष्टीकरण करण्याची नीती चालू राहिली, तर भारताची फाळणी होऊ शकते. असे भाकीत सावरकरांनी वर्ष १९३७ मध्ये कर्णावती येथे वर्तवले होते.

(म्हणे) ‘हिजाब बंदी, गोहत्या बंदी हटवा !’ – अ‍ॅम्नेस्टी इंडिया

अ‍ॅम्नेस्टी ही संस्था मानवाधिकारांसाठी काम करते, असे जगभरात सांगत असली, तरी ती हिंदुद्वेषी आणि भारतविरोधी कारवायाच करते, हे वेळोवेळी समोर आले आहे. आताही तिच्या या मागण्यांमधून भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी स्वरूप समोर आले आहे ! 

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर १९ राजकीय पक्षांचा बहिष्कार

संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्याची मागणी करत देशातील १९ विरोधी पक्षांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांची नावे मतदार सूचीमध्ये येण्यासाठी सरकार नवीन पद्धत आणणार ! – अमित शहा

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची नावे मतदार सूचीमध्ये येण्याकरता प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ही प्रक्रिया सुलभ व्हावी याकरता केंद्र सरकार एक नवी पद्धत आणणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.