प्रदूषित देहली !
सर्व प्रकारच्या प्रदूषणाविषयी जनजागृती करून त्यावरील उपायांमध्ये जनतेचा सहभाग अधिकाधिक करून घ्यावा. राजकीय इच्छाशक्ती दाखवून उपाययोजनांची कठोरपणे कार्यवाही करणे आणि पर्यावरणपूरक जीवनपद्धत बनवणे आवश्यक आहे.
सर्व प्रकारच्या प्रदूषणाविषयी जनजागृती करून त्यावरील उपायांमध्ये जनतेचा सहभाग अधिकाधिक करून घ्यावा. राजकीय इच्छाशक्ती दाखवून उपाययोजनांची कठोरपणे कार्यवाही करणे आणि पर्यावरणपूरक जीवनपद्धत बनवणे आवश्यक आहे.
भारताची राजधानीच प्रदूषित असेल, तर अन्य शहरांची स्थिती काय असेल, याची कल्पना येते ! या स्थितीला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !
देहलीत वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देहलीतील सरकारी आणि खासगी कार्यालयांना त्यांच्या वाहनांचा वापर किमान ३० टक्क्यांनी न्यून करण्याचा सल्ला दिला आहे.
कायदाद्रोही पोलीस ! अशा पोलिसांना नोकरीतून काढून टाकले पाहिजे !
देशात अशा प्रकारचे संकेतस्थळ चालू आहे, हे पोलिसांना कसे ठाऊक नाही ? कि त्यांनी याकडे आर्थिक लाभासाठी दुर्लक्ष केले आहे का ?, असे प्रश्न उपस्थित होतात. याची चौकशी झाली पाहिजे !
देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशा घटनांविषयी कुणीच काही बोलत नाही, हे लक्षात घ्या !
एप्रिल ते जून या कालावधीत ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ ७० टक्के; परंतु २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत सरकारी आकडेवारीनुसार एकूण चाचण्यांमधील ‘आर्.टी.पी.सी.आर्.’चा वाटा ६२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
मुसलमानांना घर भाड्याने देण्यास नकार देणार्या हिंदूंना असहिष्णु ठरवणारे पुरोगामी आणि ‘सेक्युलर’ माध्यमे यावर काही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !
औरंगजेबाचे जणू आधुनिक वंशज असल्याप्रमाणे आता पुरोगाम्यांना केवळ हिंदूंच्याच सणांच्या वेळी फटाके फोडण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्याचा आणखी चेव चढेल !
राज्यात अनेक ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी फटाके फोडले नाहीत. याविषयी आम्ही मोहीम राबवली होती. भाजपच्या लोकांनी फटाके फोडल्यामुळे रात्री अचानक राज्यतील प्रदूषणाचा स्तर वाढला – पर्यावरण मंत्री गोपाल राय