दत्तक घेतलेल्या मुलांचे धर्मांतरण करणार्‍या आरोपींवर कठोर कारवाई करा !  

दत्तक घेतलेल्या ३ मुलांचे धर्मांतरण आणि मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

जहानाबाद (बिहार) येथे पंचायत भवनात घुसून १०-१२ सशस्त्र गुन्हेगारांनी केली खंडणीची मागणी !

१०-१२ सशस्त्र गुन्हेगारांनी येथे कंसुआ पंचायत भवन कार्यालयात घुसून पर्यवेक्षक अमीन बाल मुकुंद यांच्याकडे खंडणीची मागणी केली.

हिंदु तरुणीला पळवून नेणार्‍या मुसलमान तरुणाच्या आई-वडिलांची हत्या

अब्बास यांच्या शौकत नावाच्या मुलाने शेजारच्या घरातील हिंदु मुलीला पळवून नेले होते. मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणी गुन्हा नोंदवून शौकत याला अटक करण्यात आली होती.

‘इस्रो’च्या भरती परीक्षेत ‘कॉपी’ करतांना पकडल्या गेलेल्या दोन परिक्षार्थींना हरियाणातून अटक !

एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, त्याला अन्य एका व्यक्तीने या प्रकरणाची दूरभाषवरून सूचना केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.

धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे युवक अन् त्‍याला पाठीशी घालणारे नगरसेवक फिरोज पठाण यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करा !

शहरातील मुसलमान युवक अरमान शेख याने १५ ऑगस्‍ट या दिवशी इंस्‍टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याविषयी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह आणि अश्‍लाघ्‍य लिखाण केले, तसेच शत्रूराष्‍ट्र पाकिस्‍तानचे उदात्तीकरण करत सामाजिक अन् जातीय तेढ निर्माण केली.

कथित आक्षेपार्ह भाषण केल्यावरून वेदिकेचे पदाधिकारी सतीश यांना अटक !

ओसामा बिन लादेन म्हणाला होता ‘मी ५ वेळा नमाजपठण करतो,  कुराण वाचतो.’ त्या कुराणाचे पठण केलेले आतंकवादी कसे झाले ?, हेच मला समजत नाही.

(म्हणे) ‘विद्यापिठाच्या आवारात मद्यप्राशन करणे, हा आमचा अधिकार !’-मद्यप्रेमी विद्यार्थिनी

विद्यापिठात ज्ञानार्जन करणे, हा आमचा अधिकार आहे’, असे म्हणण्याऐवजी विद्यार्थ्यांना ‘तेथे मद्यप्राशन करणे’ हा त्यांचा अधिकार वाटत असेल, तर अशा युवापिढीच्या हाती देशाचे भवितव्य सुरक्षित आहे का ?

(म्हणे) ‘रा.स्व. संघ म्हणजे राष्ट्रीय खोटारड्यांचा संघ !-कर्नाटकातील साहित्यिक प्रा. के.एस्. भगवान

हिंदुत्वनिष्ठ संघटनेला ‘खोटारडे’ म्हणणारे पुरो(अधो)गामी यांचा इतिहास पडताळला, तर त्यात खोट्याविना आणखीही काहीही सापडणार नाही, हे लक्षात घ्या !

केंद्रीय मंत्र्यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली !

सायंकाळी सहाच्या सुमारास भारती पवार यांच्या आई भाजी खरेदीसाठी घराबाहेर पडल्या. तेव्हा वरील प्रकार घडला. पोलीस सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

शेवगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील श्री रेणुकामाता मंदिरात चोरी !

हिंदूबहुल भारतात हिंदूंचीच मंदिरे असुरक्षित ! प्रत्येक हिंदू खर्‍या अर्थाने धर्माभिमानी झाल्यास मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही !