दत्तक घेतलेल्या मुलांचे धर्मांतरण करणार्या आरोपींवर कठोर कारवाई करा !
दत्तक घेतलेल्या ३ मुलांचे धर्मांतरण आणि मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
दत्तक घेतलेल्या ३ मुलांचे धर्मांतरण आणि मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
१०-१२ सशस्त्र गुन्हेगारांनी येथे कंसुआ पंचायत भवन कार्यालयात घुसून पर्यवेक्षक अमीन बाल मुकुंद यांच्याकडे खंडणीची मागणी केली.
अब्बास यांच्या शौकत नावाच्या मुलाने शेजारच्या घरातील हिंदु मुलीला पळवून नेले होते. मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणी गुन्हा नोंदवून शौकत याला अटक करण्यात आली होती.
एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले की, त्याला अन्य एका व्यक्तीने या प्रकरणाची दूरभाषवरून सूचना केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.
शहरातील मुसलमान युवक अरमान शेख याने १५ ऑगस्ट या दिवशी इंस्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह आणि अश्लाघ्य लिखाण केले, तसेच शत्रूराष्ट्र पाकिस्तानचे उदात्तीकरण करत सामाजिक अन् जातीय तेढ निर्माण केली.
ओसामा बिन लादेन म्हणाला होता ‘मी ५ वेळा नमाजपठण करतो, कुराण वाचतो.’ त्या कुराणाचे पठण केलेले आतंकवादी कसे झाले ?, हेच मला समजत नाही.
विद्यापिठात ज्ञानार्जन करणे, हा आमचा अधिकार आहे’, असे म्हणण्याऐवजी विद्यार्थ्यांना ‘तेथे मद्यप्राशन करणे’ हा त्यांचा अधिकार वाटत असेल, तर अशा युवापिढीच्या हाती देशाचे भवितव्य सुरक्षित आहे का ?
हिंदुत्वनिष्ठ संघटनेला ‘खोटारडे’ म्हणणारे पुरो(अधो)गामी यांचा इतिहास पडताळला, तर त्यात खोट्याविना आणखीही काहीही सापडणार नाही, हे लक्षात घ्या !
सायंकाळी सहाच्या सुमारास भारती पवार यांच्या आई भाजी खरेदीसाठी घराबाहेर पडल्या. तेव्हा वरील प्रकार घडला. पोलीस सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
हिंदूबहुल भारतात हिंदूंचीच मंदिरे असुरक्षित ! प्रत्येक हिंदू खर्या अर्थाने धर्माभिमानी झाल्यास मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही !