डॉ. कुरुलकर यांनी भ्रमणभाषमधील संभाषण आणि अ‍ॅप काढून टाकल्‍याचा अहवाल प्राप्‍त !

डॉ. कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्‍याचे न्‍यायालयात नमूद केले होते. कुरुलकर यांनी ब्राह्मोसच्‍या संदर्भात कोणती गोपनीय माहिती दिली आहे का ? हे पहाणे आवश्‍यक असल्‍याचे ए.टी.एस्.ने म्‍हटले आहे.

गोवा : अट्टल चोराला चोरीसाठी साहाय्य करणारा दक्षिण गोव्यातील पोलीस हवालदार निलंबित

रक्षक नव्हे भक्षक पोलीस ! पोलीसच जर अट्टल गुन्हेगारांना साहाय्य करत असतील आणि त्याची पोलीस खात्यातच जर साखळी असेल, तर राज्यातील गुन्हे अल्प कसे होणार ?

घाटशिरस (अहिल्यानगर) येथील श्रीक्षेत्र वृद्धेश्‍वर मंदिरात चोरी

मशीद किंवा चर्च येथे चोरी झाल्याचे कधी ऐकिवात येते का ?

लांजा येथील ‘सायबर चोरी’च्या घटनेचे अन्वेषण ९ मासांनंतरही रखडलेलेच !

भिंगार्डे कुटुंबियांकडून सांगण्यात आले की, या प्रकरणाचे अन्वेषण आणि पाठपुरावा गांभीर्याने झाला नसल्याने अटक करण्यात आलेला आरोपीही जामिनावर सुटला आहे.

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला मुसलमानांविषयी कोणतीच आस्था नाही !’-असदुद्दीन ओवैसी

ओवैसी काय कि त्यांचा मुसलमान समाज काय, ते भाजपला कधीच मत देणार नाहीत, हे सत्यही स्वीकारणे आवश्यक आहे !

जालंधर (पंजाब) येथे विक्रीसाठी गोमांसाची पाकिटे बनवणार्‍या १२ रोहिंग्या मुसलमानांना अटक !

हिंदूंच्या धार्मिक भावनांना काडीची किंमत न देणारे पोलीस मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या कथित धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत; म्हणून सतर्क असतात !

रतलाम (मध्यप्रदेश) मध्ये धर्मांध मुसलमानांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून दिल्या ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !

कथित इस्लामविरोधी फेसबुक पोस्टवरून मुसलमान संतप्त !
आरोपी मुलीच्या विरोधात गुन्हा नोंद केल्यावरही घातला गोंधळ !

पाकमधून संचालित सामाजिक माध्यमांवरील १२ गट नूंह हिंसाचारासाठी उत्तरदायी ! – हरियाणा पोलीस

हिंसाचाराचे आरोपी मुनसैद आणि सैकुल यांना अटक !
सैफुल्ला आणि मेहबूब या रोहिंग्या मुसलमानांनाही अटक !

प्रेषित महंमदचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍यांना अटक !

महंमद अयाज आणि अकबर सय्यद यांनी ‘एम्.आय.एम्.’चेे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी वर्ष २०१२ मध्ये, ‘पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवा, मग पाहू कोण अधिक शक्तीशाली आहे ते’, या टिप्पणीचा पुनरुच्चार केला.

शामली (मध्यप्रदेश) येथील मदरशात मौलानाने १४ वर्षीय मुलीवर केला बलात्कार !

मदरशांमध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत असल्याने देशभरात सर्व मदरशांवर प्रतिबंध लादून तेथील मुलांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे !