बिहारमध्ये तब्बल ५०० टन वजनाचा पोलादी पूल विघटित करून साहित्य चोरले !

बिहारमध्ये तब्बल ५०० टन वजनाचा पोलादी पूल विघटित करून साहित्य चोरले !

असे असेल, तर सरकारी खात्यांमधील भ्रष्टाचार कोणत्या थरापर्यंत पोचला आहे, याची कल्पना येऊ शकते. अशा भ्रष्ट सरकारी अधिकार्‍यांना कामावरून बडतर्फ करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा का देऊ नये ?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी स्थगित !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी स्थगित !

अंमलबजावणी संचालनालयाने देशमुख यांच्या विरोधात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. ते या कटामागचे सूत्रधार (मास्टर माईंड) आहेत.

नाशिक येथील म्हाडा घोटाळाप्रकरणी ११७ विकासकांची झाडाझडती चालू !

नाशिक येथील म्हाडा घोटाळाप्रकरणी ११७ विकासकांची झाडाझडती चालू !

महापालिका क्षेत्रात १ एकरपेक्षा अधिक भूमीवर गृहप्रकल्प उभारला, तर त्यातील ३० टक्के घरे ही आर्थिक दुर्बल घटकांना देणे बंधनकारक आहे; मात्र येथे या नियमाला हरताळ फासण्यात आला.

भेदभाव आणि भ्रष्टाचार हे मतपेटीच्या राजकारणाचे दुष्परिणाम ! – पंतप्रधान

भेदभाव आणि भ्रष्टाचार हे मतपेटीच्या राजकारणाचे दुष्परिणाम ! – पंतप्रधान

काही पक्षांनी देशात अनेक दशके मतपेटीचे राजकारण केले. भेदभाव आणि भ्रष्टाचार हे याच मतपेटीच्या राजकारणाचे दुष्परिणाम आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या ४२ व्या स्थापना दिवसानिमित्ता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

संभाजीनगर येथे खोट्या खरेदीखताद्वारे भूमीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी तलाठी आणि मंडळ निरीक्षकासह ५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !

संभाजीनगर येथे खोट्या खरेदीखताद्वारे भूमीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी तलाठी आणि मंडळ निरीक्षकासह ५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !

प्रशासनातील अधिकारीच अयोग्य कृती करत असतील, तर भ्रष्टाचार कसा थांबणार ? संबंधितांच्या विरोधात केवळ गुन्हा नोंदवून न थांबता त्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !

माढा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांची ‘ईडी’कडून चौकशी !

माढा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांची ‘ईडी’कडून चौकशी !

आतापर्यंत पिता पुत्राची ३ वेळा चौकशी झाली आहे. संपूर्ण प्रकरणात ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचे सांगितले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम आणि शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी ‘ईडी’कडे तक्रार केली होती.

संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठातील शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला भडंगे यांचे निलंबन !

संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठातील शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला भडंगे यांचे निलंबन !

विद्यार्थिनींकडे ५० सहस्र रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची अपयशी कारकीर्द !

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची अपयशी कारकीर्द !

महागाई ! अन्नधान्य, दूध, खाण्याचे सर्व पदार्थ, तसेच बांधकाम उद्योग यांच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानमधून लाखो शरणार्थी पाकिस्तानमध्ये शरण आले आहेत. लोकांना महागाई अल्प आणि हाताला काम पाहिजे असते. तसे काहीही झाले नाही. त्यामुळे पाकिस्तानी जनता सरकारच्या विरोधात गेली आहे.

(म्हणे) ‘जाती-धर्मात कटुता आणणाऱ्या विचाराला माझे आजोळ थारा देणार नाही !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

(म्हणे) ‘जाती-धर्मात कटुता आणणाऱ्या विचाराला माझे आजोळ थारा देणार नाही !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

ज्या पक्षातील प्रत्येक मंत्री, नेते, कार्यकर्ते यांच्यावर प्रतिदिन कुठे ना कुठे भ्रष्टाचार, बलात्कार केल्याचे आरोप होतात, अशा पक्षाच्या प्रमुखांना ‘संस्कार’ वगैरे शब्द वापरणे शोभते का ?

भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा हवीच !

भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा हवीच !

गुन्हेगारांना कायद्याचे भय न वाटण्यामागील कारणांचा अभ्यास करून त्यामध्येही सुधारणा करायला हवी, असे जनतेला वाटते. ही सर्व प्रक्रिया तत्त्वनिष्ठपणे आणि प्रामाणिकपणे केली, तरच देशातील भ्रष्टाचार अन् गुन्हेगारी संपेल, हे नक्की !