‘मंठा (जिल्हा जालना) तालुक्यातील पांगरी बुद्रुक गावाच्या शिवारात राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी दान दिलेल्या भूमीत विहीर घेतल्याचे दाखवून ७० लाख रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या प्रकरणी मंठा तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार वीजेंद्र फुलंब्रीकर यांच्यासह २९ जणांवर न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात तहसीलदारांपासून अभियंते, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्ष, सचिव, सदस्य आदी २९ जणांचा समावेश आहे.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > एवढ्या उघड गुन्ह्यावर तात्काळ कृती न करणार्या सर्वांनाच कारागृहात का टाकू नये ?
एवढ्या उघड गुन्ह्यावर तात्काळ कृती न करणार्या सर्वांनाच कारागृहात का टाकू नये ?
नूतन लेख
दंगलीच्या गुन्हेगारांना अटक !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
हिंदु देवस्थान इनामी भूमी अपहार प्रकरणात जाणीवपूर्वक प्रशासकीय विलंब !
पाटलीपुत्र (बिहार) येथे औषध निरीक्षकाच्या घरातून ४ कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त
१२ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पोलीस उपनिरीक्षकाला अटक !
‘सनातन प्रभात’च्या ‘ई-पेपर’मुळे घराघरात हिंदुत्वाची मशाल, ढाल आता सिद्ध होईल !