‘मंठा (जिल्हा जालना) तालुक्यातील पांगरी बुद्रुक गावाच्या शिवारात राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी दान दिलेल्या भूमीत विहीर घेतल्याचे दाखवून ७० लाख रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या प्रकरणी मंठा तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार वीजेंद्र फुलंब्रीकर यांच्यासह २९ जणांवर न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात तहसीलदारांपासून अभियंते, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्ष, सचिव, सदस्य आदी २९ जणांचा समावेश आहे.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > एवढ्या उघड गुन्ह्यावर तात्काळ कृती न करणार्या सर्वांनाच कारागृहात का टाकू नये ?
एवढ्या उघड गुन्ह्यावर तात्काळ कृती न करणार्या सर्वांनाच कारागृहात का टाकू नये ?
नूतन लेख
- आजच्या काळात संघटित असणे, हीच पुष्कळ मोठी शक्ती आहे !
- Opposition Demands Discussion Against Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरील घोटाळ्यांच्या आरोपाप्रकरणी विधानसभेत चर्चेची विरोधकांची मागणी !
- संपादकीय : व्यसनी पोलीस !
- स्वामी विवेकानंद यांची शिकवण
- ध्वनीप्रदूषणासंबंधींच्या तक्रारींवर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई का केली नाही ?
- आध्यात्मिक उन्नतीचा हिशोब करण्याचा अन् संकल्प करण्याचा दिवस : गुरुपौर्णिमा