काँग्रेसच्या बाबरी मशीद बांधण्याच्या आश्‍वासनाचे काय झाले ? – असदुद्दीन ओवैसी

भाजपला मुसलमानद्वेषी म्हणणार्‍या काँग्रेसला आता याविषयी काय म्हणायचे आहे ?

कर्नाटकात भाजपनंतर आता काँग्रेसकडून मतदारांना म्हादई प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वाचनाम्यात कृषीक्षेत्रासाठी १ लाख ५० सहस्र कोटी रुपयांचे प्रावधान करणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये म्हादईचे पाणी वळवणारा वादग्रस्त कृषीप्रकल्प याचा समावेश आहे.

हिंदुद्वेषी काँग्रेसचा निषेध !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यास बजरंग दल आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांच्यावर बंदी घालू, असे आश्वासन काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्राच्या माध्यमातून जनतेला दिले आहे.

(म्हणे) ‘आमचे सरकार आल्यास बजरंग दल आणि ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालू !’ – कर्नाटक काँग्रेस

देशप्रेमी बजरंग दल आणि देशद्रोही ‘पी.एफ्.आय.’ यांना एकाच मापात तोलणार्‍या काँग्रेसचा निषेध !

(म्हणे) ‘केरळमधील ३२ सहस्र महिलांनी इस्लाम स्वीकारल्याचा पुरावा द्या आणि १ कोटी रुपये मिळवा !’ – काँग्रेसचे नेते शशी थरूर

काश्मीरमधील लक्षावधी काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर चकार शब्दही न बोलणार्‍या थरूर यांची हीच का धर्मनिरपेक्षता ?

काँग्रेस आणि विषारी साप !

सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वारे घोंगावत आहेत. निवडणुका म्हटले की, तेथे राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात, हे नेहमीचेच चित्र सर्वांना पहायला मिळते; मात्र हे आरोप करतांना काही राजकीय नेत्यांकडून ताळतंत्र सोडून इतर पक्षांतील नेत्यांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची … Read more

बैठकीला भगवा सदरा घालून आलेल्या काँग्रेसच्या माजी पदाधिकार्‍याला काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून मारहाण !

भगव्या रंगाची अ‍ॅलर्जी झालेले काँग्रेसवाले हिंदु कि धर्मांध ? अशा काँग्रेसवाल्यांना पाकमध्येच पाठवून देण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

गोवा : टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरून काँग्रेसकडून जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांना घेराव

लोकांच्या आरोग्याशी खेळ ! गोव्यात पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाणारे टँकर मलनिस्सारणासाठी वापरले जातात. त्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका उत्पन्न होत आहे, अशी भूमिका घेऊन काँग्रेसचा जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्याना घेराव !

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ३२.३७ टक्के मतदान

या निवडणुकीत ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघातून १ सहस्र ६२१, तर ग्रामपंचायत मतदार संघातून १ सहस्र ७९४ मतदारांनी मतदान केले.