राजस्थानच्या मुसलमानबहुल मालपुरा भागातून शेकडो हिंदूंचे पलायन !

राजस्थानच्या मुसलमानबहुल मालपुरा भागातून शेकडो हिंदूंचे पलायन !

काँग्रेस सत्तेवर असलेल्या राजस्थानमध्ये हिंदूंवर अशी वेळ आल्यास आश्‍चर्य ते काय ?  या प्रकरणात केंद्रातील भाजप सरकारने थेट हस्तक्षेप करून तेथील हिंदूंना आश्‍वस्त करावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

(म्हणे) ‘भारतात मुसलमान कधीच बहुसंख्य होऊ शकत नाहीत !’ – काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह

(म्हणे) ‘भारतात मुसलमान कधीच बहुसंख्य होऊ शकत नाहीत !’ – काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह

देशातील अनेक जिल्हे आणि तालुके आता मुसलमानबहुल झाले आहेत. तेथील हिंदूंवर धर्मांतरासाठी दबाव टाकला जातो, त्यांना तेथून पलायन करण्यास बाध्य केले जाते, याविषयी दिग्विजय सिंह बोलतील का ?

(म्हणे) ‘भारतात मुसलमान कधीच बहुसंख्यांक बनू शकत नाहीत !’ – काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह

(म्हणे) ‘भारतात मुसलमान कधीच बहुसंख्यांक बनू शकत नाहीत !’ – काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह

देशातील अनेक जिल्हे आणि तालुके आता मुसलमानबहुल झाले आहेत. तेथील हिंदूंना धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला जातो, त्यांना तेथून पलायन करण्यास बाध्य केले जाते, याविषयी दिग्विजय सिंह बोलतील का ?

महागाई आणि बेरोजगारी यांच्या विरोधात पणजी येथील आझाद मैदानात काँग्रेसचे आंदोलन

महागाई आणि बेरोजगारी यांच्या विरोधात पणजी येथील आझाद मैदानात काँग्रेसचे आंदोलन

येथील आझाद मैदानात बेरोजगारी आणि महागाई यांच्या विरोधात आंदोलन करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. या वेळी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

‘ब्राह्मणांना तुमच्या गावात येऊ देऊ नका’, असे आवाहन करणारे छत्तीसगडचे काँग्रेसी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक !

‘ब्राह्मणांना तुमच्या गावात येऊ देऊ नका’, असे आवाहन करणारे छत्तीसगडचे काँग्रेसी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक !

अशा जातीद्वेषामुळेच भारतातील जातपात अद्याप संपुष्टात येऊ शकलेली नाही. जातपात नष्ट करण्यासाठी अशा प्रकारची सूडबुद्धीची मानसिकता प्रथम नष्ट करणे आवश्यक !

छत्तीसगडमध्ये धर्मांतराच्या प्रकरणी जमावाने पाद्य्रासह तिघांना पोलीस ठाण्यात घुसून चोपले !  

छत्तीसगडमध्ये धर्मांतराच्या प्रकरणी जमावाने पाद्य्रासह तिघांना पोलीस ठाण्यात घुसून चोपले !  

छत्तीसगडमध्ये  धर्मांतरावर चाप बसत नसल्याने जमाव कायदा हातात घेत असेल, तर त्याला काँग्रेसचे ख्रिस्तीधार्जिणे धोरण कारणीभूत आहे !

सैन्याधिकाऱ्यांना गीता आणि कौटिल्य अर्थशास्त्र शिकवा !

सैन्याधिकाऱ्यांना गीता आणि कौटिल्य अर्थशास्त्र शिकवा !

अभिनंदनीय शिफारस ! केवळ हे दोन ग्रंथच नव्हे, तर हिंदूंचे असे अनेक धर्मग्रंथ सैन्याधिकारी आणि सैनिक यांना शिकवणे आवश्यक आहे. त्यातून त्यांचे मनोबल वाढण्यासह नेतृत्व गुण वाढण्यास साहाय्य होईल !

(म्हणे) ‘अफगाणिस्तानमधून अमेरिकेला पळवून लावणार्‍या तालिबानचे कौतुक केले पाहिजे !’ – झारखंडमधील काँग्रेसचे आमदार इरफान अंसारी

(म्हणे) ‘अफगाणिस्तानमधून अमेरिकेला पळवून लावणार्‍या तालिबानचे कौतुक केले पाहिजे !’ – झारखंडमधील काँग्रेसचे आमदार इरफान अंसारी

‘भारतात धर्मनिरपेक्षता हवी’, असे म्हणणार्‍या धर्मांधांना अफगाणिस्तानमध्ये मात्र शरीयतचे राज्य हवे आहे, हे लक्षात घ्या !

काँग्रेसने मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना श्रीकृष्णाच्या, तर विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कंसाच्या रूपात दाखवले !

काँग्रेसने मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना श्रीकृष्णाच्या, तर विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कंसाच्या रूपात दाखवले !

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांवर देशात कोणतीही कारवाई होत नाही, हे लक्षात घ्या ! आज देशात ईशनिंदेसारखा कायदा असता, तर हिंदुद्वेषी काँग्रेसवर कठोर कारवाई करता आली असती !

काँग्रेसची सांखळी येथील ‘भूमीपुत्र’ यात्रा रहित

काँग्रेसची सांखळी येथील ‘भूमीपुत्र’ यात्रा रहित

‘भूमीपुत्र अधिकारिणी विधेयका’ला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्षाने २९ ऑगस्ट या दिवशी सांखळी येथे ‘भूमीपुत्र’ यात्रेचे आयोजन केले होते; मात्र या यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध लादल्याने काँग्रेसने ही यात्रा रहित करण्याचा निर्णय घेतला आहे.