कोट्यवधी रुपये खर्च करूनही कोळंब पुलाचे काम निकृष्ट ! – काँग्रेसचा आरोप 

कोट्यवधी रुपये खर्च करूनही कोळंब पुलाचे काम निकृष्ट ! – काँग्रेसचा आरोप 

पुलाच्या खालील माती काढण्यासाठी २२ सप्टेंबरला आंदोलनाची चेतावणी 

चरणजीतसिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री

चरणजीतसिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी त्यागपत्र दिल्यामुळे काँग्रेसकडून नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली. चन्नी हे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री असणार आहेत.

राहुल गांधी यांच्या श्री वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर ‘भाजयुमो’कडून गंगाजल शिंपडून यात्रामार्गाचे शुद्धीकरण !

राहुल गांधी यांच्या श्री वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर ‘भाजयुमो’कडून गंगाजल शिंपडून यात्रामार्गाचे शुद्धीकरण !

गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी १३ कि.मी. पायी चालून श्री वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते.

(म्हणे) ‘गेल्या २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते !’ – राहुल गांधी यांचा जावईशोध

(म्हणे) ‘गेल्या २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते !’ – राहुल गांधी यांचा जावईशोध

असे आहे, तर म. गांधी यांना आदर्श मानणार्‍या काँग्रेसने गेली ७४ वर्षे हिंदूंचा द्वेष का केला ?

गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात यावे !

गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात यावे !

गणेशमूर्तींची विटंबना रोखावी आणि धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.

काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार पी.एन्. पाटील यांच्यासह तिघांवर सुनेचा छळ करून १ कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार पी.एन्. पाटील यांच्यासह तिघांवर सुनेचा छळ करून १ कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

काँग्रेसच्या विद्यमान आमदारांवर गुन्हा नोंद झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातार्‍यासह राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

लोणकढी थाप !

लोणकढी थाप !

केंद्रात काँग्रेस सत्तेत असतांना तिने काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी का प्रयत्न केले नाहीत !

काँग्रेसचे काश्मिरी पंडितांविषयीचे ढोंगीप्रेम जाणा !

काँग्रेसचे काश्मिरी पंडितांविषयीचे ढोंगीप्रेम जाणा !

माझेही कुटुंब काश्मिरी पंडित असल्याने काश्मिरी पंडित माझे भाऊ असून त्यांना मी साहाय्य करीन, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जम्मू दौर्‍याच्या वेळी दिले.

(म्हणे) ‘मी आणि माझे कुटुंब काश्मिरी पंडित असल्याने मी माझ्या बाधवांना साहाय्य करीन !’ – राहुल गांधी

(म्हणे) ‘मी आणि माझे कुटुंब काश्मिरी पंडित असल्याने मी माझ्या बाधवांना साहाय्य करीन !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांना इतक्या दशकानंतर ‘ते काश्मिरी पंडित असून त्यांच्या बांधवांना साहाय्य केले पाहिजे’, याची जाणीव झाली, हे लक्षात घ्या ! या काळात काँग्रेस कितीतरी वर्षे केंद्रात सत्तेवर होती. त्या काळात राहुल गांधी यांनी त्यांच्या काश्मिरी बांधवांसाठी काय केले, याचे उत्तर ते देतील का ?