कोट्यवधी रुपये खर्च करूनही कोळंब पुलाचे काम निकृष्ट ! – काँग्रेसचा आरोप
पुलाच्या खालील माती काढण्यासाठी २२ सप्टेंबरला आंदोलनाची चेतावणी
पुलाच्या खालील माती काढण्यासाठी २२ सप्टेंबरला आंदोलनाची चेतावणी
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी त्यागपत्र दिल्यामुळे काँग्रेसकडून नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली. चन्नी हे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री असणार आहेत.
विरोधी पक्ष भाजपकडून सभात्याग करत विरोध !
गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी १३ कि.मी. पायी चालून श्री वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते.
असे आहे, तर म. गांधी यांना आदर्श मानणार्या काँग्रेसने गेली ७४ वर्षे हिंदूंचा द्वेष का केला ?
गणेशमूर्तींची विटंबना रोखावी आणि धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.
काँग्रेसच्या विद्यमान आमदारांवर गुन्हा नोंद झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातार्यासह राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
केंद्रात काँग्रेस सत्तेत असतांना तिने काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी का प्रयत्न केले नाहीत !
माझेही कुटुंब काश्मिरी पंडित असल्याने काश्मिरी पंडित माझे भाऊ असून त्यांना मी साहाय्य करीन, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जम्मू दौर्याच्या वेळी दिले.
राहुल गांधी यांना इतक्या दशकानंतर ‘ते काश्मिरी पंडित असून त्यांच्या बांधवांना साहाय्य केले पाहिजे’, याची जाणीव झाली, हे लक्षात घ्या ! या काळात काँग्रेस कितीतरी वर्षे केंद्रात सत्तेवर होती. त्या काळात राहुल गांधी यांनी त्यांच्या काश्मिरी बांधवांसाठी काय केले, याचे उत्तर ते देतील का ?