(म्हणे) ‘दारू, तंबाखू, गुटखा यांप्रमाणे कर भरून अमली पदार्थ सेवन करण्याची अनुमती द्या !’ – काँग्रेसचे खासदार के.टी.एस्. तुलसी यांची मागणी

(म्हणे) ‘दारू, तंबाखू, गुटखा यांप्रमाणे कर भरून अमली पदार्थ सेवन करण्याची अनुमती द्या !’ – काँग्रेसचे खासदार के.टी.एस्. तुलसी यांची मागणी

जे समाजाच्या आणि प्रत्येक नागरिकाच्या हिताचे नाही, ती प्रत्येक गोष्ट बंद करणेच आवश्यक आहे. दारू, तंबाखू, गुटखा यांच्या सेवनावरही बंदी घालणे आवश्यक आहे.

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये हिंदूंचे देवघर बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस मुख्यालयातून या संदर्भात आदेश देण्यात आला आहे.

राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये देवघर बनवण्यावर बंदी ! – काँग्रेस सरकारचा पोलिसांच्या माध्यमातून हिंदुद्वेषी आदेश

राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये देवघर बनवण्यावर बंदी ! – काँग्रेस सरकारचा पोलिसांच्या माध्यमातून हिंदुद्वेषी आदेश

काँग्रेस सरकारने हिंदूंना लक्ष्य करून मुसलमानांना खुश करण्यासाठीच हा आदेश दिला आहे, हे उघड आहे. धर्मनिरपेक्ष देशात प्रत्येक धर्मियाला त्याच्या धर्माचे पालन करण्याचे धार्मिक स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे, त्याचे हे उघडउघड उल्लंघन आहे.

२२ कोटी मुसलमान आता अल्पसंख्य नाहीत !  

२२ कोटी मुसलमान आता अल्पसंख्य नाहीत !  

‘रहमान खान यांचा हा सल्ला मुसलमान ऐकतील आणि त्यानुसार वागतील, अशी अपेक्षा करणे धाडसाचे ठरेल’, असाच विचार भारतियांच्या मनात येणार !

काँग्रेस आणि हिंदू यांनी हिंदूंचा मोठा पक्ष निर्माण केला असता, तर भारताची फाळणी टळली असती ! – उदय माहुरकर, भारताचे माहिती आयुक्त

काँग्रेस आणि हिंदू यांनी हिंदूंचा मोठा पक्ष निर्माण केला असता, तर भारताची फाळणी टळली असती ! – उदय माहुरकर, भारताचे माहिती आयुक्त

भारत आणि काँग्रेसी यांना सावरकरांनी प्रत्येक वेळी सांगितले की, मुसलमानांचे तुष्टीकरण म्हणजे देशाच्या अखंडत्वाला धोका आहे. भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल.

केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होत आहे ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री महाराष्ट्र

केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होत आहे ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री महाराष्ट्र

राज्यात महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांच्या मागे केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या काही नेत्यांची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी चालू आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या अन्वेषण यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होत आहे.

‘ट्विटर’वर अवमानकारक ट्वीट करून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान !

‘ट्विटर’वर अवमानकारक ट्वीट करून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान !

काँग्रेस राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍या मंत्र्यांची हाकालपट्टी करील, याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे अशांना जनतेनेच मतदानाच्या वेळी जागा त्यांची दाखवावी !

पंजाब येथील काँग्रेसच्या आमदाराकडून ‘तुम्ही गावासाठी काय केले ?’ असा प्रश्न विचारणार्‍या तरुणाला बेदम मारहाण !

पंजाब येथील काँग्रेसच्या आमदाराकडून ‘तुम्ही गावासाठी काय केले ?’ असा प्रश्न विचारणार्‍या तरुणाला बेदम मारहाण !

आम्ही काहीही काम करणार नाही, त्याविषयी कुणी आम्हाला विचारायचेही नाही आणि विचारलेच, तर आम्ही त्याला बदडू’, या वृत्तीचे काँग्रेसचे आमदार !

(म्हणे) ‘चाणक्य विश्‍वविद्यालया’प्रमाणे ‘टिपू सुलतान विश्‍वविद्यालय’ स्थापन करावे !’

(म्हणे) ‘चाणक्य विश्‍वविद्यालया’प्रमाणे ‘टिपू सुलतान विश्‍वविद्यालय’ स्थापन करावे !’

काँग्रेस पक्ष एक सांगतो आणि त्याचे आमदार वेगळेच सांगतात ! मुसलमानांना आधी धर्म महत्त्वाचा असतो आणि नंतर पक्ष वगैरे, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते !

काँग्रेसींना झालेली जाणीव !

काँग्रेसींना झालेली जाणीव !

‘दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे !’ अशा प्रकारचे विधान एखादा काँग्रेसी नेता करू शकतो, हे काँग्रेसमध्ये गांधी यांचा उदय झाल्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात दुर्मिळच म्हणावे लागेल.