तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्वरित कारवाई केली असती, तर गोव्यातील सहस्रो स्वातंत्र्यसैनिकांना यातना भोगाव्या लागल्या नसत्या ! – नरेंद्र सावईकर, माजी खासदार
पंडित नेहरू यांनी गोव्यात सैन्य पाठवले, ते ही सहस्रोंचे बळी गेल्यावर ! हा इतिहास सार्दिन यांना ज्ञात नसला, तरी तो लपून रहात नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे !