(म्हणे) ‘भारताची राज्यघटना अशा प्रकारे लिहिण्यात आली आहे की, अधिकाधिक लोकांना लुटता यावे !’
एरव्ही राज्यघटनेत सुधारणा करण्याची हिंदूंनी मागणी केल्यावर त्याला विरोध करणारे साम्यवादी आता स्वतःच राज्यघटनेचा अवमान करत आहेत, हे लक्षात घ्या !
एरव्ही राज्यघटनेत सुधारणा करण्याची हिंदूंनी मागणी केल्यावर त्याला विरोध करणारे साम्यवादी आता स्वतःच राज्यघटनेचा अवमान करत आहेत, हे लक्षात घ्या !
स्वतःच्याही मुख्यालयाचे संरक्षण करू न शकणारा केरळमधील सत्ताधारी माकप सत्तेवर रहाण्याच्या लायकीचा आहे का ?
केरळचे कम्युनिस्ट आघाडी सरकार कट्टरतावादी मुसलमानांचे पालनकर्ते असल्याने ते अशा मुसलमानांचे खरे स्वरूप उघड करणार्या चित्रपटाला प्रमाणपत्र देतीलच कसे ?
केरळमधील सोन्याच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबावर आरोप केल्यापासून विजयन् यांना काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी वर्ष २०२० मध्ये केलेल्या कथित चिथावणीखोर विधानांच्या प्रकरणी माकपच्या हिंदुद्वेष्ट्या नेत्या वृंदा करात यांनी गुन्हा नोंवण्याची मागणी केली होती.
३० वर्षांत एकाही विद्यार्थिनीला याविषयी तक्रार करण्याचे धाडस होऊ शकले नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा असा विरोध करणारे काँग्रेस आणि मापक राष्ट्रघातकीच होत !
देशातील प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे, यासाठी प्रशासन, पोलीस आणि शासनकर्ते सदैवच कृतीशील असले पाहिजेत, असेच जनतेला वाटते !
यावरून माकपचा ‘लव्ह जिहाद’ला पाठिंबा आहे, हे स्पष्ट होते. हे केरळमधील ख्रिस्त्यांना, चर्चसंस्थेला मान्य आहे का ? हे त्यांनी उघडपणे सांगितले पाहिजे !
कम्युनिस्ट सरकार के भ्रष्टाचार की केंद्र सरकार जांच करे !