डॉ. दाभोलकर हत्येचे अन्वेषण भरकटण्याला त्यांचे कुटुंबीयच उत्तरदायी ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : प्रचार आणि वास्तव’
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : प्रचार आणि वास्तव’
श्रावण शुक्ल तृतीया (१९.८.२०२३) या दिवशी श्री. चेतन राजहंस यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्त कुंभमेळ्याच्या वेळी त्यांच्या समवेत सेवा करतांना मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
शबरीमला मंदिरामध्ये स्त्रियांच्या प्रवेशासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सूत्र उपस्थित केले जाते; मात्र अन्य धर्मियांच्या विषयी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले मूग गिळून गप्प रहातात.
हे ‘ई बुक’ विक्रीसाठी अॅमेझॉनवर उपलब्ध असणार आहे. भारतात सेक्युलरवादी ‘हिंदु राष्ट्रा’वर आक्षेप घेतात. सेक्युलरवादी हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला घटनाविरोधी म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक आक्षेपांचे खंडन या पुस्तकात आहे.
पणजी येथे १४ जून या दिवशी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी गोव्यातील हिंदूंना भेडसावणार्या विषयाचे जिज्ञासूपणे प्रश्न विचारून त्यावर हिंदु जनजागृती समितीची भूमिका जाणून घेतली.
१६ जूनपासून गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !
आपल्या धर्मग्रंथांनुसार आपल्या मानवाचा विकास हा संस्कृतीच्या दिशेने झाला पाहिजे. तो विकृतीच्या दिशेने होऊन उपयोग नाही.
मंदिरांमुळे आपली संस्कृती टिकून आहे. मंदिर संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सरकार मुल्ला-मौलवींना पैसे देते, त्याचप्रमाणे मंदिरातील पुजार्यांनाही मानधन देणे आवश्यक आहे.
जातीच्या पलीकडे जाऊन समाजाला साक्षर आणि निर्व्यसनी बनवण्याचे कार्य करणार्यांना होणार्या विरोधाविषयी कथित पुरोगामी बोलतील का ?
मंदिरांच्या माध्यमातून देवहित, भक्तहित आणि धर्महित साधल्यास चांगले व्यवस्थापन साध्य होणे शक्य !