कायदे सिद्ध करण्यासाठी अनेक देशांनी मनुस्मृतीचा संदर्भ घेतला ! – भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि कीर्तनकार, मुंबई, महाराष्ट्र

धर्म समजण्यासाठी भगवंताने वेदांची निर्मिती केली. सोने जुने झाले; म्हणून त्याचे मूल्य न्यून होत नाही. वेदांमधील ज्ञान शाश्वत आहे. हे सांगणारा मनु हा पृथ्वीवरील पहिला व्यक्ती होता. मनु हा राजा होता. जेव्हा पाश्चात्यांना कपडे परिधान करण्याचेही ज्ञान नव्हते, तेव्हा मनु याने ‘मनुस्मृती’ लिहिली.

भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, तिच्याशी निगडित घटक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेतून ‘हिंदु’ कोण ? आणि सुसंस्कृत समाजातील श्रेष्ठ गुण…

भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

माणूस इतका क्रूर असू शकतो, हे भारतीय संस्कृतीला ठाऊक नव्हते. या राक्षसी आक्रमणाने संपूर्ण समाज भयकंपित झाला.आमचे सगुणच आमचे दुर्गण ठरले. तेव्हा आवश्यकता होती चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचे महान् राजनीतीनिपुण गुरु चाणक्य यांची !

भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

सिंधू नदीपासून सागरपर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण  भूभागावर रहाणारे जे लोक या भूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानत असतील, ते हिंदु होत.

भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

भारतातील हिंदु समाज हा एकजिनसी, एकभाषी, एकधर्मी, एकच परंपरा असणारा आणि एकच इतिहास असणारा आहे. त्यामुळे हिंदुत्व हेच हिंदूंचे राष्ट्रीयत्व आहे.

भारतीय संस्कृतीतील समाजजीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी लेखन केलेली ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

भारतीय संस्कृतीतील समाजजीवन !

जातीपद्धत हा एक अद्भुत शोध असून तो समाजवादाचाच एक आविष्कार आहे. या पद्धतीने हिंदु समाजाला युगायुगांपासून औद्योगिक आणि स्पर्धात्मक जीवनातील दोषांपासून संरक्षिले आहे.

छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील काही आक्षेपार्ह घटना आणि त्यांचे वास्तव !

छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील काही घटना वास्तवात घडलेल्या नसतांनाही त्या तशा घडल्या आहेत, असे सांगितले जाते आणि त्यांच्या विरोधात दुष्प्रचार करून त्यांना अपकीर्त केले जाते. त्या घटना आणि त्यामागील वास्तव काय आहे, ते येथे देत आहोत,

भारतीय संस्कृतीतील समाजजीवन !

जातीपद्धतीत व्यवसायाची हमी, विनामूल्य व्यवसायशिक्षण, घरच्या घरी शिक्षण आणि घरच्या घरीच व्यवसाय, पोटासाठी घर सोडून बाहेर जाण्याची आवश्यकता नसणे, कौटुंबिक जीवनातील एकात्मता, बेकारीचा प्रसंग न येणे आणि एकूण स्थिर जीवन या गोष्टींचा लाभ होत असे.

हिंदु जनजागृती समितीकडून भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा सन्मान !

नुकतेच संतपद प्राप्त केलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.