फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी अब्दुल जमील यांचा हिंदु धर्मात प्रवेश
श्रवण कुमार म्हणाले, ‘‘इस्लाम धर्मामध्ये पुष्कळ भेदभाव आहे. येथे भाऊ भावाचा नाही. लोक स्वार्थी आणि संपत्तीसाठी हत्याही करतात. यामुळे मी त्रस्त होतो.
श्रवण कुमार म्हणाले, ‘‘इस्लाम धर्मामध्ये पुष्कळ भेदभाव आहे. येथे भाऊ भावाचा नाही. लोक स्वार्थी आणि संपत्तीसाठी हत्याही करतात. यामुळे मी त्रस्त होतो.
सीमेवरून अटक करण्यात आलेला अशरफ पाकमधील जिहादी आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक’चा सदस्य असून त्याने नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचला होता, ही माहितीही उघड झाली होती.
एरव्ही काहीतरी कारण काढून हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांचा कावड यात्रेच्या कालावधीत आणि तेही हरिद्वारसारख्या तीर्थक्षेत्री दंगल घडवण्याचा हा प्रयत्न नसेल कशावरून ?
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कल्याण पूर्व येथील समर्थक, ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्यावर २० जुलै या दिवशी सकाळी ४ ते ५ जणांनी आक्रमण केले. या आक्रमणात पालांडे हे गंभीररित्या घायाळ झाले आहेत.
या घटनेच्या आदल्या दिवशीच हरियाणा येथे धर्मांध खाण माफियांनी पोलीस उपअधीक्षकांना अशाच प्रकारे ठार मारल्यानंतर लगेच दुसर्या दिवशी अशी घटना धर्मांधांकडूनच घडते, यातून ते पोलिसांना जुमानत नसल्याचे लक्षात येते !
आक्रमणकर्त्यांनी सुलताना यांची चारचाकी थांबवली आणि सुलताना यांना शिवीगाळ करत धारदार शस्त्राने आक्रमण केले. यात त्या गंभीर घायाळ झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
यावरून ‘खाण माफियांना कायद्याचे भय राहिले नाही’, हेच दिसून येते. सरकारने अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे !
‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, तसेच जगातील इस्लामी देश आता का बोलत नाहीत ?
उर्दू भाषा न आल्याने एखाद्या हिंदूची हत्या करण्यात येणे, यासाठी हा भारत आहे कि पाकिस्तान ? पोलिसांनी संबंधित धर्मांधांना फाशी देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !
उत्तर भारतात प्रारंभ झालेल्या कावड यात्रेवर जिहाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता असल्याने सतर्क रहाण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिली. या यात्रेकरूंची सुरक्षा तात्काळ वाढवण्याचा आदेशही देण्यात आला आहे.