राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ३०.१.२०२२
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदा विरोधी कायदा होणे आवश्यक !
रस्त्याच्या रुंदीकरणात हिंदूंची धर्मिक स्थळे आली की, ती प्रशासनाकडून तत्परतेने हटवली जातात आणि हिंदूंही त्यांना साहाय्य करतात; मात्र अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे आली, तर प्रशासन शेपूट घालते अन् धर्मांधही कायदा हातात घेऊन त्याला विरोध करतात, हे लक्षात घ्या !
भारतात ठिकठिकाणी धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ आली आहे. मध्यप्रदेशमधील सुराना गावात तेच घडत आहे. केंद्रात आणि मध्यप्रदेशात भाजपची सत्ता असतांना असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
श्रीरंगपट्टण(कर्नाटक) येथील जामिया मशीद ही हनुमान मंदिर पाडून बांधल्याने मशीद पाडून पुन्हा मंदिर बांधण्याचे केले होते आवाहन !
नेस्लेच्या ‘किटकॅट’ चॉकलेटच्या वेष्टनावर हिंदु देवतांची छायाचित्र छापल्यानंतर त्या विरोधात लगेच आवाज उठवणार्या जागृत हिंदूंचे अभिनंदन !
जगभरात हिंदूंच्या देवतांची विविध प्रकारे होणारी विटंबना रोखली जावी, यासाठी भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होणे, हाच एकमेव पर्याय !
तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुक सरकार असल्यामुळे तेथे हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींच्या तोडफोडीच्या घटना वाढत आहेत. तेथे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन अपरिहार्य !
हिंदु संत आणि नेते यांना अटक करून हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे हिंदु समाज कदापि सहन करणार नाही’, असे समितीने पत्रकात म्हटले आहे.
उद्दाम धर्मांधांचा श्री नारदमुनी मंदिरातील लॅण्ड जिहाद ! गडकिल्ल्यांवर अवैधपणे थडगी उभारणाऱ्या धर्मांधांची मजल मंदिरापर्यंत जाणे, हे धर्मांधांचे लांगूलचालन केल्याचा परिणाम !