आता सहनशक्तीचा अंत होत चालला आहे ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह
हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवरील आक्रमणांचे प्रकरण
हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवरील आक्रमणांचे प्रकरण
अखिल भारतीय संत परिषदेचे हिमाचल प्रदेशमधील प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती यांचे धर्मसंसदेत आवाहन
‘हिंदु आतंकवाद’ असे काहीच अस्तित्वात नाही, हिंदु आतंकवाद असूच शकत नाही; कारण हिंदु समाज हा धर्मावर आधारलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत स्वतःचे आचरण योग्य ठेवणे म्हणजे धर्म होय !
हिंदूंच्या मिरवणुकीमुळे नाही, तर धर्मांधांमुळे दंगल घडते, हे स्पष्ट असतांना अटी मुसलमानबहुल भागातील मशिदींना नाही, तर हिंदूंच्या मिरवणुकांवर घातली जाते, हे हिंदूंना लज्जास्पद !
राजस्थानच्या काँग्रेस सरकारचा हिंदुद्रोही निर्णय
ब्रिटिशांच्या काळात जसे निर्बंध घालण्यात आले होते, तशाच प्रकारचे निर्बंध आता काँग्रेस सरकार घालत आहे, हे लक्षात घ्या !
येथील कात्रज तलावाच्या जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून हिंदु महासंघाने मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या विरोधात १० एप्रिल या दिवशी आंदोलन केले.
राज्यघटनेमध्ये समानता, मानवता आदी आणण्यासाठी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु धर्मग्रंथांचा आधार घेतला होता, हे माजी न्यायमूर्ती विसरले का ?
हिंदु सणांना अनुमती देण्याचा विषय आला की, सरकारच्या हाताला लकवा मारतो का ?, असा प्रश्न भाजपचे नेते आणि आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी २९ मार्च या दिवशी पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला आहे.
विदेशात पाठवण्याचे आमीष दाखवून यासरखान पठाण याने एका हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण केल्यावर त्याच्यासह १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे.
अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये अशी तोडफोड कधी होत नाही, हे लक्षात घ्या !