नौपाडा (ओडिशा) येथे नक्षलवाद्यांच्या गोळीबारात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त !

नौपाडा (ओडिशा) येथे नक्षलवाद्यांच्या गोळीबारात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त !

गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवाद संपुष्टात न आणू शकणे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

‘अग्नीवीर’ म्हणून भरती होण्यासाठी मराठी तरुणांनी सिद्धता कशी करावी ?

‘अग्नीवीर’ म्हणून भरती होण्यासाठी मराठी तरुणांनी सिद्धता कशी करावी ?

‘अग्नीपथ’ योजनेसाठी पूर्वीची साडेसतरा ते २१ ही वयोमर्यादा आता २३ वर्षे अशी करण्यात आली आहे. या माध्यमातून मराठी तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यात महाराष्ट्राच्या वाट्याला ४ ते ५ सहस्र जागा येऊ शकतात. पुढील ३ मासांत भरती प्रक्रिया चालू होणार आहे.

सुधारणा अप्रिय वाटल्या, तरी त्याचे दूरगामी परिणाम चांगले ! – पंतप्रधान

सुधारणा अप्रिय वाटल्या, तरी त्याचे दूरगामी परिणाम चांगले ! – पंतप्रधान

पंतप्रधान म्हणाले, ‘कोणतेही निर्णय अथवा सुधारणा तात्कालिक अप्रिय वाटल्या, तरी काळानुसार त्यांचे चांगले आणि दूरगामी परिणाम देश अनुभवत आहे.’

अग्नीपथ योजना देशासाठी आवश्यक ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

अग्नीपथ योजना देशासाठी आवश्यक ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

डोवाल म्हणाले की, अग्नीवीर (अग्नीपथ योजनेच्या अंतर्गत सहभागी झालेल्यांना ‘अग्नीवीर’ म्हटले जाणार) परिवर्तनाचे वाहक बनतील. भारत सैन्य सामग्री निर्मिती क्षेत्रात बरीच प्रगती करत आहे.

सामाजिक माध्यमांवरून ‘अग्नीपथ योजने’च्या विरोधात अपसमज पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार ! – अजयकुमार बंसल, जिल्हा पोलीस अधीक्षक

सामाजिक माध्यमांवरून ‘अग्नीपथ योजने’च्या विरोधात अपसमज पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार ! – अजयकुमार बंसल, जिल्हा पोलीस अधीक्षक

भारतीय सैन्य दलामध्ये युवकांना भरती होण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘अग्नीपथ योजना’ चालू करण्यात आली आहे. या योजनेला काही राज्यांमधून विरोध दर्शवला जात आहे.

(म्हणे) ‘अग्नीविरांच्या साहाय्याने रा.स्व. संघ सैन्यावर नियंत्रण मिळवेल !’

(म्हणे) ‘अग्नीविरांच्या साहाय्याने रा.स्व. संघ सैन्यावर नियंत्रण मिळवेल !’

अशा प्रकारचा आरोप करणार्‍यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात का टाकले जात नाही ?

जम्मू-काश्मीरमध्ये २४ घंट्यांत ७ आतंकवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये २४ घंट्यांत ७ आतंकवादी ठार

आतंकवाद्याची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी जिहादी आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकिस्तानला नष्ट करावे लागेल !

अग्नीपथ भरती योजना म्हणजे तरुणांना सैन्यदलात काम करण्याची सुवर्णसंधी !

अग्नीपथ भरती योजना म्हणजे तरुणांना सैन्यदलात काम करण्याची सुवर्णसंधी !

‘अग्नीपथ भरती योजने’च्या माध्यमातून देशातील ४६ सहस्र तरुणांना भारतीय सैन्यात भरती करण्यात येणार आहे. ‘देशाची सुरक्षा सबळ करणे आणि देशातील युवकांना सैन्यात भरती करणे, यांसाठी ही योजना चालू करण्यात येत आहे’

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे ९ कोचिंग सेंटरच्या संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे ९ कोचिंग सेंटरच्या संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद

अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना भडकावले !

(म्हणे) ‘देशात रक्तपात झाला, तरीही अग्नीपथ योजना लागू होऊ देणार नाही !’

(म्हणे) ‘देशात रक्तपात झाला, तरीही अग्नीपथ योजना लागू होऊ देणार नाही !’

काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांची धमकी !