राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये देवघर बनवण्यावर बंदी ! – काँग्रेस सरकारचा पोलिसांच्या माध्यमातून हिंदुद्वेषी आदेश

राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये देवघर बनवण्यावर बंदी ! – काँग्रेस सरकारचा पोलिसांच्या माध्यमातून हिंदुद्वेषी आदेश

काँग्रेस सरकारने हिंदूंना लक्ष्य करून मुसलमानांना खुश करण्यासाठीच हा आदेश दिला आहे, हे उघड आहे. धर्मनिरपेक्ष देशात प्रत्येक धर्मियाला त्याच्या धर्माचे पालन करण्याचे धार्मिक स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे, त्याचे हे उघडउघड उल्लंघन आहे.

‘आश्रम-३’ वेब सिरीजच्या चित्रीकरण स्थळाची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

‘आश्रम-३’ वेब सिरीजच्या चित्रीकरण स्थळाची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

हिंदूंच्या धर्माचा अवमान होणार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्याने कुणी अशा प्रकारचे कृत्य करत असेल, तर त्याचाही आता विचार होणे आवश्यक आहे.

डाबर आस्थापनाच्या विज्ञापनातून करवा चौथ व्रताचा अश्‍लाघ्य अवमान

डाबर आस्थापनाच्या विज्ञापनातून करवा चौथ व्रताचा अश्‍लाघ्य अवमान

हिंदूंच्या धार्मिक व्रतांचे अशा प्रकारे अवमान करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा कायदा नसल्याने सर्वांचेच फावते आहे. याकडे केंद्र सरकार कधी लक्ष देणार, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !

रस्ते वाहन चालवण्यासाठी आहेत, नमाज पढण्यासाठी नव्हे !

रस्ते वाहन चालवण्यासाठी आहेत, नमाज पढण्यासाठी नव्हे !

‘रस्ते हे नमाज पढण्यासाठी नव्हेत, तर वाहन चालवण्यासाठी आहेत’, असा संदेश देणारे विज्ञापन गायक फाजील पुरीया यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले आहे.

हिंदुविरोधी अभिनेत्यांचा एक गट नेहमीच हिंदूंच्या भावना दुखावतो ! –  भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे

हिंदुविरोधी अभिनेत्यांचा एक गट नेहमीच हिंदूंच्या भावना दुखावतो ! –  भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे

केवळ हिंदूंना फुकाचे सल्ले देणार्‍या आणि स्वधर्मियांच्या धर्मांधतेविषयी चकार शब्दही न बोलणार्‍या आमिर खान यांच्यासारख्या धर्मांध कलाकारांचे चित्रपट अन् ते विज्ञापन करत असलेली उत्पादने यांवर बहिष्कार घालून हिंदूंनी त्यांना वठणीवर आणावे !

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ‘लज्जा’ कादंबरीवरील बंदी का उठवली नाही ? – कादंबरीच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांचा प्रश्न

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ‘लज्जा’ कादंबरीवरील बंदी का उठवली नाही ? – कादंबरीच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांचा प्रश्न

पंतप्रधान शेख हसिना यांना असे प्रश्न विचारावे लागतात, यावरूनच ‘त्या हिंदूंच्या रक्षणार्थ विशेष काहीच करणार नाहीत’, असेच भारताने लक्षात घ्यायला हवे आणि बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणार्थ स्वतःहून कृती केली पाहिजे

‘पेटा’सारख्या संस्थांवर भारत सरकारने नियमित पाळत ठेवायला हवी ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वाेच्च न्यायालय

‘पेटा’सारख्या संस्थांवर भारत सरकारने नियमित पाळत ठेवायला हवी ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वाेच्च न्यायालय

‘पेटा’ने तमिळनाडू येथे हत्तींचे संचलन (परेड) थांबवून त्यांचा धार्मिक कार्यात वापर करणे थांबवले. नागपंचमीला नागांच्या पूजेला विरोध केला. जन्माष्टमीला गायीच्या दुधाचा वापर करण्यास विरोध केला.

ढाका (बांगलादेश) येथे श्री दुर्गादेवी मंदिरात देवीची पूजा करण्यास धर्मांधांचा विरोध !

ढाका (बांगलादेश) येथे श्री दुर्गादेवी मंदिरात देवीची पूजा करण्यास धर्मांधांचा विरोध !

मुसलमानबहुल बांगलादेशामध्ये हिंदूंच्या धार्मिक सणांच्या या स्थितीविषयी मानवाधिकार संघटना का बोलत नाहीत ?

पंजाबमध्ये श्री चिंतपूर्णी देवीविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या शीख संपादकांना अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ !

पंजाबमध्ये श्री चिंतपूर्णी देवीविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या शीख संपादकांना अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ !

पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने त्यांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांना शून्य किंमत असल्याने संपादकांवर कारवाई होत नाही. याउलट अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाला असता, तर कुणी तक्रार न करताच कारवाई करण्यात आली असती, हे लक्षात घ्या !

बागपत (उत्तरप्रदेश) येथील एका गावामध्ये गायींच्या शरिरावर ‘७८६’ लिहिल्याने तणाव !

बागपत (उत्तरप्रदेश) येथील एका गावामध्ये गायींच्या शरिरावर ‘७८६’ लिहिल्याने तणाव !

हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपर्वक भडकावण्यासाठी धर्मांधांकडून अशी कृत्ये केली जात आहेत. याविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ?