(म्हणे) ‘काश्मिरी हिंदू आणि गोतस्कर या दोघांचा मृत्यू सारखाच !’
एका राज्यातील काश्मिरी हिंदूंच्या अख्ख्या समूहाला अनन्वित अत्याचार करून ठार मारून त्यांचा वंशविच्छेद करणे आणि गोतस्करांना ठार मारणे यांतील भेद साई पल्लवी यांना कळत नाही, असे नाही !
एका राज्यातील काश्मिरी हिंदूंच्या अख्ख्या समूहाला अनन्वित अत्याचार करून ठार मारून त्यांचा वंशविच्छेद करणे आणि गोतस्करांना ठार मारणे यांतील भेद साई पल्लवी यांना कळत नाही, असे नाही !
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यातून राजा जाफर या मुसलमानाने एका हिंदु मुलीचे अपहरण केले. एका आठवड्यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली.
कलम ३७० रहित केल्यानंतर आमच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला; परंतु काश्मीरची स्थिती वर्ष १९९० प्रमाणेच आहे. सद्य:स्थितीत काश्मीरमध्ये मुसलमानांचे तृष्टीकरण चालू आहे.
भारताच्या अनेक राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्यांक, तर मुसलमानांना बहुसंख्यांक बनवून आगामी काळात भारताच्या दुसर्या फाळणीची योजना आखण्यात आली आहे.
श्रीराम, श्रीकृष्ण, शीव आणि शक्ती यांचे अस्तित्व या देशाच्या कणाकणांत आहे. भारतभूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा आदर करावाच लागेल !
इस्लामी बांगलादेशात असुरक्षित हिंदू ! ही स्थिती सुधारण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा !
अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार तेथील ४७ टक्के ख्रिस्ती चर्चमध्ये जात नाहीत. त्यामुळे ख्रिस्त्यांनी अन्य धर्मियांवर लक्ष केंद्रित केेले असून ते त्यांचे धर्मांतर करण्याचे काम चालू केले आहे. यामध्ये हिंदूंचे ‘ब्रेन वॉशिंग’ केले जाते.
जुबैर यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणे आणि ‘आयटी ऍक्ट’चे कलम ६७ च्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावर जुबैर यांनी उच्च न्यायालयात गुन्हा रहित करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली होती.
धर्मांधांच्या भूमीवरील अतिक्रमणाचा हिंदूंनी वैध मार्गाने आणि प्रखर विरोध केला पाहिजे ! – अमोल शिंदे, जिल्हा संयोजक, (भूमी संरक्षण), हिंदू जागरण मंच, नगर
वरेण्यपुरी (वेरणा) आणि श्री विजयादुर्गादेवी या मंदिरांची भूमी गिळंकृत करण्यासाठी मंदिराच्या परिसरातील झाडे तोडणे, शेजारील तलाव बुजवणे यांसह अनेक अवैध गोष्टी चालू आहेत.